बदलत्या हवामानामुळे पारंपरिक पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत असताना राळा (नाचणी) हे पोषक तृणधान्य शेतकऱ्यांसाठी आशेचे पीक ठरत आहे. कमी पावसात, हलक्या जमिनीत तसेच डोंगराळ भागातही तग धरू शकणारे हे पीक शाश्वत शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. ...
सोयगाव तालुक्याचा पाणलोट क्षेत्रात समावेश झाल्याने रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरींसाठी मिळणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पूर्वी शासनाकडून सिंचन विहिरींसाठी तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात होते. ...
चार ते पाच वर्षात रोपे, औषधे व मजुरीवर लाखो रुपये खर्च झाले. मात्र अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने कर्जाचा बोजा मात्र तसाच राहिला. परिणामी आसलगाव येथील शेतकरी श्रावण पुंजाजी श्रीनाथ यांनी वैतागून एक हेक्टर क्षेत्रावरील सीताफळाची फळबाग जेसीबीच्या साह्या ...