Maharashtra Weather Update : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल झाला आहे. मुंबईसह राज्यातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळत असून हवामान विभागाने पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. २ ते ५ जानेवारीदरम्या ...
भंडारा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सन २०२५-२६ खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यासाठी केवळ २० लाख क्विंटलची लिमिट मिळाली होती. आता ती संपल्याने गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यातील धान खरेदी ठप्प झाली आहे. परिणामी, हजारो शेतकरी सात-बारा नोंदणी करून धान व ...
कुटुंबाचा आधार असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्वा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. यापैकीच महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाअंतर्गत राबविण्यात येत असलेली 'लखपतीदीदी' योजना महिला विकास व आर्थिक सक्षमीकरणासाठी 'नवी उमेद'च ठरली आह ...
Kanda Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०१) जानेवारी नवीनवर्षाच्या सुरुवातीला एकूण १,४६,६७२ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७७९० क्विंटल चिंचवड, ७६९२५ क्विंटल लाल, १७८०८ क्विंटल लोकल, १४६३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १५८० क्विंटल पांढरा, ...
Pik Vima Yojana : खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, विमा भरला गेला; मात्र २०२५ संपूनही पीकविम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. वाशिम जिल्ह्यातील १.२९ लाखांहून अधिक शेतकरी आजही नववर्षात तरी दिलासा मिळेल का, याकडे ...
Reshim Market : राज्यातील पहिली अधिकृत 'टसर रेशीम कोष बाजारपेठ' आरमोरी येथे उभारण्यास शासनाने मंजुरी दिली होती, यास सरत्या वर्षांत तांत्रिक मान्यताही मिळाली. त्यामुळे नव्या वर्षात टसर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला अखेर न्याय मिळणार असून, आरमोरी ...
Banana Crop : राज्यात कडाक्याच्या थंडीचा अनुभव सुरू असताना त्याचा शेतीवर दुहेरी परिणाम दिसून येत आहे. गहू आणि हरभरा पिके जोमाने वाढत असताना अर्धापूर व सोयगाव परिसरातील केळी बागांवर मात्र थंडीचा जबर फटका बसला असून, लाखो रुपयांचा खर्च धोक्यात आला आहे.( ...