मागील काही वर्षांत ठाणे महापौर वर्षा मॅरेथान स्पर्धेला हायटेकचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परंतु, हे स्वरूप प्राप्त होत असताना शहरातील खड्ड्यांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. ...
मराठी साहित्य संमेलन दरवर्षी भरवण्याची काही गरज नाही. मराठी साहित्य संमेलन हे मराठी अस्मितेचा प्रश्न असला तरीही दरवर्षी भरवण्याचा अट्टहास ठेवणे मला तरी योग्य वाटत नाही ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांनी ‘नवथरां’ची किमया दाखवत न्यायालयाचे निर्णय पायदळी तुडवल्याने गुन्हे दाखल झाल्याने कार्यकर्त्यांचे कौतुक ...
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी शनिवारी मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर या टप्प्याची ...
व्यवसायासाठी कार खरेदी करण्याचे स्वप्न दाखवणारी जाहिरात सोशल मीडियावर देऊन १००हून अधिक लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालून वसईतील झा बंधू पसार झाले आहेत. ...
पश्चिम रेल्वे हद्दीतील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करणाऱ्या कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन महिला कर्मचाऱ्यांना शिवागाळ करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार रात्री घडला ...