मीरा रोडच्या शांती पार्क, गोकूळ व्हिलेज भागात फेरीवाल्यांचा जाच मोठा असताना कारवाई तर दूरच उलट दिवसागणिक त्यांची संख्या वाढत असल्याने स्थानिक रहिवाशांसह भाजपाच्या महिला पदाधिकारी सुरेखा शर्मा यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. ...
भिवंडी : तालुक्याच्या ग्रामीण भागात नवीन ठाणे वसविण्याचे स्वप्न दाखवून ग्राहकांची फसवणूक करणा-या सहा भागीदार बिल्डरांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही त्यांना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत. ...
शहराला रोज किती पाणी आले कीती वापरले गेले, गळती कुठे होते, कशी होते, यासाठी पाण्याचे रोजच्या रोज मोजमाप करण्याचा म्हणजेच पाण्याचे आॅडीट करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार हे काम स्मार्टसिटीच्या माध्यमातून करण्याचा पालिकेचा मानस आहे ...
कल्याण परिसरातील ढाब्यांवर अवैद्य मद्य विक्री होत असल्याप्रकरणी कल्याण उत्पादन शुल्क विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने काल विविध ढाब्यांवर धाड टाकली. ...
केळकर रोडच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम बुधवारी मध्यरात्रीपासून हाती घेण्याता आले. त्या कामामुळे रस्त्याच्या अर्ध्या भागातून जाणा-या अन्य वाहनांना त्रास नसावा यासाठी केळकर रोडचा रिक्षा स्टँड पाटकर रोडवर हलवण्यात आला होता. पण त्यामुळे परिवहनची बससेवा ...
वालधुनी नदीचे प्रदूषण रोखण्यावरून आधी हरित लवाद आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत हजेरी घेतल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या उल्हासनगर पालिकेने प्रदूषणाचे मुख्य कारण असलेले जीन्स कारखाने हटवण्याचा निर्णय ...
शासनाच्या पारित केलेल्या आदेशानुसार आता ठाणे महापालिकेनेदेखील ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे दंड आकारून अधिकृत करण्याचे निश्चित केले आहे. ...