कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत सुरू असलेली विकासकामे कुठपर्यंत आली आणि ती का थांबली आहेत, असा सवाल करताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी महापालिका ...
आमच्या विठ्ठलासही बडव्यांनी घेरले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी शहराध्यक्ष बाळा गुंजाळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला दिल्याने ...
अॅन्टी करप्शन अधिकारी असल्याची बतावणी करुन पाच जणांच्या टोळक्याने ठाण्यातील खासगी क्लास चालकाला लुटण्याचा प्रयत्न केला. आपण सीसीटीव्हीमध्ये कैद होत असल्याचे लक्षात येताच या टोळीने तिथून पळ काढला. ...
सहा महिने उलटूनही कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सोसायटी धारक पुढे येत नसल्याने, पालिकेने पुन्हा एकदा या सोसायटीधारकांना नोटीसा बजावण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निश्चित केले आहे. तसेच या संदर्भातील प्रदर्शन देखील भरविण्यात येणार आहे. ...
उन्हाळ््याच्या सुट्टीत भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात आगरी बोली भाषा शिकविणारी आगरी शाला सुरू झाली आहे. ही भाषा शिकण्यासाठी दहा दिवसांच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्ग घेतले जात आहे. ...
दहावीला नापास झाल्यामुळे २०१५ साली अॅसिड पिऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आपली वाचा गमावून बसलेल्या १९ वर्षीय तरुणावर अवघड पण यशस्वी अशी शस्त्रक्रिया केल्याने तीन वर्षा नंतर तो बोलू लागला आहे . ...