आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दुसऱ्याच एका डॉक्टरच्या नावाचे वैद्यकीय प्रमाणपत्र लावून रुग्णांवर उपचार करणाºया एका बोगस डॉक्टरसह त्याला स्वत:च्या नावाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणाºयाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने राज्य सरकारच्या निर्देशानुसार अनधिकृत धार्मिकस्थळे हटवण्याकरिता मीरा रोडच्या शांती पार्क व शांतीनगरातील १० ते १२ धार्मिकस्थळांना नोटिसा पाठवताच भाजपाच्या नगरसेवकांनी त्याला कडाडून विरोध करत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ...
आॅर्केस्ट्रा बार चालकाकडे तक्रार न करण्यासाठी महिन्याला २० हजाराची खंडणी मागून पाच हजार खंडणी घेतल्यानंतर भाजपा पदाधिका-यासह त्याच्या दोघा साथीदारांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. ...
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी त्वरीत लागू करा, पाच दिवसांचा आठवडा विनाविलंब सुरु करा आदी मागण्या केल्या. राज्य सरकारी कर्मचारी संघटना व महारासष्ट्र राज्य कोकण विभाग जिल्हा शाखा ठाणे आदी संघटनांच्या नेतृत्वाखाली कर्मचा-यांनी ही निदर्शने केले. ...
मागील काही वर्षापासून ठाणे महापालिकेत सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. येत्या २०१९ मध्ये तर अर्धी महापालिका रिकामी होणार आहे. ज्या पध्दतीने कर्मचारी सेवा निवृत्त होत आहे, त्यापध्दतीने भरती मात्र होतांना दिसत नाही. ...
मागील निवडणुकीप्रमाणे यंदाच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाणे जिल्हाच आमदार ठरवणार आहे. नव्याने नोंदणी झालेल्या या मतदारसंघात यावेळी एक लाख सात हजार २६४ मतदार असून यातील सर्वाधिक मतदार ठाणे जिल्ह्यातील आहेत. ...
कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये भविष्य निर्वाह निधीची रक्कम निर्धारित वेळेमध्ये जमा करण्यास दिरंगाई करणाºया सहा कंपन्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. या कंपन्यांनी जवळपास आठ लाख ६५ हजार रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. ...
पिलांच्या आईला उपचार केंद्रात नेताना स्थानिकांनी संस्थेच्या सदस्यांना विरोध दर्शवून त्यांच्याविरोधात नयानगर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. ...