लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहीद कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना मीरा-भाईंदर महापालिकेकडून मदत - Marathi News | help to martyred indian soldier major kaustubh rane family | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहीद कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना मीरा-भाईंदर महापालिकेकडून मदत

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना  महाराष्ट्र शासनाच्यावतीने 25 लाख रुपये आणि मीरा भाईंदर महापालिकेच्यावतीने 11 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती महापौर डिंपल मेहता यांच्या प ...

शहीद कौस्तुभ राणेंच्या कुटुबीयांना अक्षय कुमार भेटला? जाणून घ्या 'व्हायरल सच' - Marathi News | Visit to the family of martyr Kaustubh Rane by Akshay Kumar, know about 'Viral Truth' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहीद कौस्तुभ राणेंच्या कुटुबीयांना अक्षय कुमार भेटला? जाणून घ्या 'व्हायरल सच'

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावाने खोटी ओडियो क्लीप व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांचा शोध पोलीस घेत असताना आता राणे कुटुंबीयांच्या घरी पहाटे ३ वाजता अभिनेता अक्षय कुमार येऊन भेटून गेल्याची अफवा व्हायरल होत आहे. ...

स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात'भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा चित्रमय इतिहास' या विषयावर प्रदर्शन - Marathi News | On the occasion of Independence Day, on the issue of 'History of the Indian Independence', in JnanSadhana College, Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात'भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा चित्रमय इतिहास' या विषयावर प्रदर्शन

स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात'भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा चित्रमय इतिहास' या विषयावर भरविलेले प्रदर्शन उद्यापर्यंत खुले असेल.  ...

ठाण्यात आयोजित खुली राज्यस्तरीय द्वीपत्री अभिनय स्पर्धेत रत्नागिरीची बाजी - Marathi News | Ratnagiri stays in the open state level island act acting in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आयोजित खुली राज्यस्तरीय द्वीपत्री अभिनय स्पर्धेत रत्नागिरीची बाजी

अ. भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखा आयोजित खुली राज्यस्तरीय द्वीपत्री अभिनय स्पर्धेत रत्नागिरीने बाजी मारली. ...

वृक्षारोपण, जलसंधारण कार्यासाठी श्रीकांत शिंदे यांचा राज्य शासनाकडून सत्कार - Marathi News | Shrikant Shinde is honored by the State Government for plantation, water conservation work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वृक्षारोपण, जलसंधारण कार्यासाठी श्रीकांत शिंदे यांचा राज्य शासनाकडून सत्कार

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. ...

खड्डे बुजविण्याचे पालकमंत्र्यांचे तंत्रज्ञानही ठरतेय कुचकामी - Marathi News | Practical policymakers are ready to revive the potholes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्डे बुजविण्याचे पालकमंत्र्यांचे तंत्रज्ञानही ठरतेय कुचकामी

खड्डे बुजविण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेन कॉंक्रीट हे नवीन तंत्रज्ञान वापरावे असा सल्ला दिला होता. परंतु आता तेच तंत्रज्ञान फेल ठरल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या पुलावर हे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते, त्याठिकाणी आजच्या घडीला खड्डेच खड्डे पडल ...

केवळ सन्मान नकोत, आस्थेने विचारपूसही हवी! शहीद जवानांच्या कुटुंबियांची खंत - Marathi News | Do not want to be honored only, hopefully! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केवळ सन्मान नकोत, आस्थेने विचारपूसही हवी! शहीद जवानांच्या कुटुंबियांची खंत

- प्रशांत मानेडोंबिवली: देशासाठी सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचे ठिकठिकाणी सन्मान होतात; मात्र ते स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनापुरतेच सिमीत असतात. एरव्ही देशासाठी बलिदान केलेल्या या जवानांच्या कुटुंबियांची आस्थेने विचारपूसही केली ...

संस्कृती, विकासाचे हेच ठाणे, मान्यवर ठाणेकरांचे मत - Marathi News | Thane culture And development news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संस्कृती, विकासाचे हेच ठाणे, मान्यवर ठाणेकरांचे मत

जगण्यायोग्य शहरांच्या यादीत ठाणे शहराने सहावा क्रमांक प्राप्त केल्यामुळे ठाणेकरांमध्ये समाधानाची, आनंदाची भावना आहे. ठाणे हे संस्कृती, विकास, कला अशा अनेक क्षेत्रांचे ठाणे आहे. ...

गरिबी दूर होऊन सर्वांना शिक्षण मिळायला हवे, सिग्नल शाळेतील मुलांचे विचार - Marathi News | Everyone should be educated away from poverty | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गरिबी दूर होऊन सर्वांना शिक्षण मिळायला हवे, सिग्नल शाळेतील मुलांचे विचार

भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होतं, बरं झालं ते निघून गेले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. नाहीतर आज आपल्याला आपली मराठी भाषासुद्धा बोलता आली नसती. ...