आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
स्पॅम काॅलपासून सुटका देण्यासाठी दूरसंचार विभागाने एआयचा वापर सुरू केला आहे. त्यासाठी योग्य ती यंत्रणा उभारून १ मेपर्यंत अनपेक्षित कॉल व संदेश बंद करण्याचे निर्देश दिले होते. ...
‘स्पिन ओके’ असे त्याचे नाव असून, प्ले स्टाेरमधील १०५ ॲप्सच्या माध्यमातून ताे पसरला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...
देशातील अनेक राज्यांमध्ये आठ रुपये प्रति युनिट या दराने वीज बिल येत आहे. उन्हाळ्यात एअर कंडिशनर आणि हिवाळ्यात गिझरचा वापर जास्त होतो. त्यामुळे वीज बिल जास्त येते, अनेकजण वीज बिल कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. ...