२१ प्रकारच्या दिव्यांगत्वाने बाधित व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर घाटीत गुरुवारपासून दिव्यांगत्व प्रमाणपत्र, स्वावलंबन कार्ड (यूडीआयडी) देण्यास सुरुवात झाली.
...
औरंगाबाद : कृषी विभागातील अॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट सिस्टीम अर्थात ‘आत्मा’अंतर्गत राबविण्यात येणारा महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प (एमएसीपी) बंद करण्यात आला आहे.
...
बदनापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांचे बेकायदा निलंबन रद्द करण्याचे वारंवार आदेश देऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मेहेर दत्ता पाथ्रीकर यांचे पद रद्
...