आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
संचारबंदी असतानाही रस्त्यावर बिनकामी दुचाकीवरून फिरणाऱ्यांकडून २० दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दुचाकी तब्बल १४ दिवस पोलीस ठाण्यातच राहाणार आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या युवकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, याप्रकरणी सातारा तालुक ...
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये शनिवारी आणखी दोघांना कोरोनाचे संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये एका ५७ वर्षीय महिलेचा आणि ३५ वर्षीय युवकाचा समावेश आहे. दरम्यान, इस्लामपूर येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या साताऱ्यातील दोघ ...
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा जमावबंदीचा आदेश धुडकावल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये ट्रॅक्टर चालक आणि हॉटेल मालकाचा समावेश आहे. ...
सुटीवर आलेल्या सैन्य दलातील जवानाला आणि एका सर्वसामान्य व्यक्तीला मारहाण करणाऱ्या पोलिसांची खातेअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. ...
कोरोना नसताही एका व्यक्तीला कोरोना झाला आहे, असा मेसेज सोशल मीडियावर पाठवून बदनामी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ...
कोरोनाच्या धास्तीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण डिस्चार्ज घेऊन घरी गेले आहेत. पूर्वी वॉर्डमध्ये रुग्णांना कॉट उपलब्ध नसायच्या पण आता बहुतांश वॉर्ड मोकळे पडले आहेत. काही वॉर्डामध्ये एकही रुग्ण नाही. ...
सातारा जिल्ह्यातील आशा वर्कर्सना आरोग्य विभागाने कोरोनाच्या लढ्यात उतरवण्याचा निर्णय घेतलाय. घरोघरी जाऊन जिल्ह्याबाहेरुन आलेल्या लोकांची नाव नोंदणी करण्याच्या त्यांना सूचना आहेत; परंतु आरोग्य विभागाने त्यांना ना मास्क दिलेय...ना सॅनिटायझर...ना हॅण्डग ...
नेपाळहून आलेले दोघेजणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. तरीही हे दोघे घरातून निघून गेल्याची घटना कर्नाळ (ता. मिरज) येथे घडली आहे. या दोघांवर सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...