आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशमुखनगर (ता. सातारा) येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी युवकाविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. विकास दत्तात्रय जाधव (रा. निसराळे, ता. स ...
सध्या लॉकडाऊन असतानाही अनेक ठिकाणी लपूनछपून दारूची दुकाने तसेच हातभट्ट्या सुरू आहेत. हे समजताच उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून महिन्याभरात तब्बल ७९ गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून बारा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. ...
महिनाभरापूर्वी एका पोलिसावर हल्ला केलेल्या माथेफिरूने पुन्हा आणखी एका पोलिसावर पुन्हा हल्ला केला. यामध्ये संबंधित पोलीस जखमी झाला असून, खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
कऱ्हाड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 11 आणि उपजिल्हा रुग्णालयातील 3 अशा एकूण १४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. ...
नितीन काळेल सातारा : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कामानिमित्त आलेले अनेकजण साताऱ्यात अडकलेत. तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनाही खोलीतच बसावे लागले ... ...
याचाच फायदा या गटांना होताना दिसून आलाय. कोरोना विषाणूमुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. लोकांचा रोजगारही बुडालाय. पण, महिला बचत गटांनी मास्क तयार करून उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली असून, त्याचा फायदाही होऊ लागलाय. ...
या नव्या रुग्णालयाची घडी बसण्यापूर्वी जगाला भीती दाखवणाºया विषाणू संसर्गजन्य कोरोना या आजाराने ग्रासले. आपले बांधव, आपल्यावर विश्वास असलेल्या रुग्णांची सेवा करण्यासाठी आपण जायला हवं, असं डॉक्टरांना वाटलं, तसा त्यांनी शासनाकडे अर्ज सादर केला आणि ...