आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरम्यान, जिल्ह्यात आणखी ४७ संशयित नव्याने दाखल झाले आहेत. तसेच कºहाडमधील मृत झालेल्या युवकासह २३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, सध्या कोरोना बाधितांची संख्या सतरावर पोहोचली आहे. ...
अनेक लोकांनी स्वत:ला आपापल्या घरात क्वॉरंटाईन केले आहे. या लॉकडाऊनचा वन्य पशुपक्ष्यांच्या जीवनावर चांगला परिणाम होऊन कास, बामणोली परिसरातील वन्य पशुपक्ष्यांचा मुक्तपणे संचार होतानाचे चित्र आहे. ...
लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरात बेकायदा आलेल्या वाधवान बंधूंना गुरुवारी सकाळी सातारा पोलीस अटक करणार आहेत. पाचगणी येथे क्वॉरंटाईनमध्ये असलेल्या वाधवान बंधूंचा १४ दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी बुधवारी सायंकाळी संपणार आहे. त्यामुळे सातारा पोलिसांच्या हालचा ...
लॉकडाउन असतानाही लपून-छपून दारू विक्री करणाऱ्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर आणि सातारा शहरामध्ये पोलिसांनी कारवाई करून पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ३० हजारांचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे. ...
गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उशिरा टंचाई सुरू झाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात प्रथम खटाव तालुक्यात सुरुवात झाली. सध्या चार तालुक्यांतील ५ गावे आणि १० वाड्यांसाठी सहा टँकर सुरू झालेत. ...
कोरोना संशयित म्हणून उपजिल्हा रुग्णालयात दाखल उंब्रजचा युवक व कृष्णा रुग्णालयात दाखल साळशिरंबेच्या वृद्धेचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्यापैकी साळशिरंबेच्या वृद्धेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. उंब्रजच्या युवकाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. द ...
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन केले आहे. यासाठी वीट व्यवसायही बंद ठेवला आहे. त्यामुळे कामगार बसूनच आहेत. संपूर्ण राज्यामध्ये विखुरलेल्या वीटभट्टी कामगारांनाही ऊसतोड कामगारांप्रमाणे घरी जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कुंभार ...
पांचगणी येथील शंभर वर्षांपूर्वीच्या जुन्या असलेल्या बिलिमोरिया शाळेस अचानक विजेचा दाब वाढल्याने जनरेटरमध्ये शॉटसर्किट होऊन आग लागली. थोड्याच वेळात आगीने रुद्ररूप धारण केले यामध्ये शाळेतील कॉम्पुटर लॅब व आर्ट रूम, फर्निचर खाक झाली आहे. कोरोना मुळे शाळ ...