लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गुजरातमधील गणदेवी साखर कारखान्याप्रमाणे साखरेपासूनचे शंभर टक्के उत्पन्न उसाचा दर म्हणून मिळाले पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील हुतात् ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दसºयाच्या निमित्ताने वाहू लागलेले उत्साही वारे आता दिवाळीच्या सणातही आल्हाददायी चित्र निर्माण करू पाहत आहे. गेल्या काही महिन्यांपासून दाटलेले संक्रमणाचे ढग हटत असल्याने, यंदा दिवाळीत मोठ्या उलाढालीची अपेक्षा व्यापारी वर्ग ...
शासनाने शेतकºयांना खूष करण्यासाठी दोन रुपये गाय दुधास दरवाढ जाहीर केली; मात्र दूध उत्पादकांना ही दरवाढ मृगजळ ठरली आहे. दरवाढ जाहीर झाल्यापासून महिनाभरही दरवाढ टिकली नाही. दूध संघांनी विक्री दरात वाढ झाली नसल्याचे कारण पुढे करत दूध दरवाढ कमी केली आहे. ...
२००९ ते २०१५ अखेर शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले अनेक विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडले आहेत. अशास्थितीत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिष्यवृत्तीच्या लाभाची रक्कम महाविद्यालयाकडून वसूल करण्याचा शासनाने काढलेला फतवा चुकीचा आहे. याला महाविद्यालय जबाबदार ना ...
मिरज रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील पोर्चचा स्लॅब प्रवाशांच्या अंगावर पडला. यामध्ये कोणी जखमी झाले नसले तरी, पावसाचे पाणी साचून स्लॅबचा पोर्च कमकुवत झाला आहे. त्यामुळे अचानक पोर्च कोसळल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. ...
ज्ञानदान करताना आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या हेतूने अनेक शिक्षक विविध उपक्रम राबवितात. ठाणापुडे (ता. वाळवा) येथील डी. एम. पाटील हेही आगळावेगळा उपक्रम राबवित आहेत, तो म्हणजे सायकलचा! ...
अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सौद्याच्या नावाखाली उधळण करून लाखो रुपयांचे बेदाण्याचे नुकसान टाळण्यासाठी उधळण बंदीचे फलक बाजार समितीने झळकावले. तरीही बुधवारी सौद्यावेळी प्रचंड प्रमाणात उधळण झाली. त्यामुळे काही शेतकºयांनी याविषयी तीव्र ना ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मानवी जीवनात कामाबरोबर ताण-तणाव असतो. त्यातून विचारात साचेबद्धपणा येतो. या गोष्टींवर मात करायची असेल, तर सर्वात आधी मन परिवर्तन करा. त्यातून तुमची यशाकडे वाटचाल होते, असे प्रतिपादन इंटरनॅशनल मार्इंड एज्युकेशन इन्स्टिट्यूट ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या नगररचना विभागात प्रलंबित फायलींचा ढीग पडला आहे. नागरिक वारंवार हेलपाटे मारूनही या फायली मार्गी लागत नाहीत. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. मुदतीत फायली निकाली निघाल्या पाहिजे, अन्यथा अधिकारी, कर्मच ...
राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून आहेत. नागरिक मुद्रांकासाठी ताटकळत असूनही त्याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही. नोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस वेठीस धरले आहे, असा आरोप महाराष्ट्र र ...