भाजपच्या कारभाराला लोक आता कंटाळायला लागले आहेत .पूर्वीचेच सरकार बरे अशी लोकांची धारणा झाली आहे .नोटबंदीमूळे देशाची आर्थिक अधोगती झाली यामध्ये लवकर सुधारणा होईल असे वाटत नाही .याचा फटका तळागाळातल्या लोकांना लोकांना बसला आहे .असे सांगत माजी मंत्री आमद ...
सांगली ते समडोळी बसमधून प्रवास करणाऱ्या सुनंदा दिलीप कोळी (रा. कोल्हापूर) या महिलेचे सात तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या घटनेला २४ तासांचा कालावधी होत आला तरी, शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. केवळ कच्ची नोंद करुन घेण्यातच पोलिस ...
दिवाळी बाजारात पूजा साहित्यासाठी झालेली गर्दी, फुले आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुख्य बाजारपेठा आणि शहराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झाला होता. दिवाळीच्या काळात तब्बल ३४१ टन कचरा उठाव करण्यात आला. ...
जत तालुक्यातील घाटगेवाडी येथे पवनऊर्जा निर्माण कंपनीच्या विद्युत जन्नित्रातील विजेचा धक्का बसून एक मोर व दोन लांडोरींचा मृत्यू झाला. ही घटना चार-पाच दिवसांपूर्वी घडली आहे. घटना घडलेले ठिकाण निर्जन आहे. त्यामुळे याची माहिती उशिरा मिळाली. याबाबत वन परि ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : प्यायला पाणी न दिल्याच्या कारणावरून कवलापूर (ता. मिरज) येथील गोपीनाथ टी हाऊस या हॉटेलवर पाच ते सहाजणांनी तलवार व गुप्तीने हल्ला केला. हॉटेल मालक गोपीनाथ यांना बेदम मारहाण केली. शनिवारी रात्री ही घटना घडली. या घटनेच्या निष ...
लोकमत न्यूज नेटवर्कखानापूर : खानापूर पूर्व भागातील कॉँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायतींची सत्ता हस्तगत करीत बाजी मारली. येथील चौदापैकी आठ ग्रामपंचायतीत कॉँग्रेसने, तर सहा ग्रामपंचायतीत शिवसेनेने वर्चस्व प्राप्त केले. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बेणा ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रासलेल्या सांगलीकरांच्या संयमाचा बांध आता सुटत चालला आहे. सांगलीकडे येणाºया महामार्गासोबतच महापालिका हद्दीतील रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत. पालिकेने तर वर्षभरापासून चांगल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात जून ते सप्टेंबरअखेर ४४९.७ मिलिमीटर, तर दि. १ ते १६ आॅक्टोबर या कालावधित ११२.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, आॅक्टोबरच्या पावसाची टक्केवारी २२६ आहे. आॅक्टोबर महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची मागील दहा वर् ...
मोलमजुरी करणारी कानडी कुटुंबे सणासुदीसाठी गावी गेली होती. दिवाळीची सुटी संपवून पुन्हा पोटासाठी परतणा-या या कुटुंबांसाठी दिवाळीची पहाट मरणाच्या वाटेवर नेणारी ठरली... ...