सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण २५ रूग्ण कोरोनाबाधित असून यापैकी परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोना मुक्त झाल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. यामुळे सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला असून उर्वरित 21 रूग्णांचा 14 दिवसांचा कालावधी पूर ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. पण काही महाभागांमुळे सोशल डिस्टन्सिंंगला हरताळ फासला जात आहे. सकाळ होताच काही नागरिक भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. त्यात उत्साही तरुणांचाही समावेश आहे. अजून ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांना १५ मार्च रोजीच सुटी दिल्याने बहुतांश विद्यार्थी घरी परतले आहेत. त्यामुळे वसतिगृहे ओस पडली आहेत, तर नोकरदारांना मात्र जेवणासाठी कसरत करावी लागत आहे. विशेषत: बँकिंग व उद्योगधंद्यासाठी बाहेरून आलेल्य ...
लॉकडाऊनला आठवडा पूर्ण होताच, त्याची थेट झळ सामान्यांना बसू लागली आहे. धान्य, तेलाची आवक ठप्प झाल्याने टंचाईचे अभूतपूर्व सावट निर्माण झाले आहे. राज्यांच्या सीमा प्रशासनाने सील केल्याने गहू आणि तांदळाची आवक थांबली आहे. डाळी, साखर, तेलाची परराज्यात निर् ...
वैद्यकीय उपचार क्षेत्रामुळे मिरजेत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. सुमारे दोनशे खासगी रुग्णालयांची दररोज कोट्यवधीची उलाढाल आहे. वैद्यकीय उपचाराशी संलग्न रूग्णवाहिका, औषध विक्री, वैद्यकीय प्रयोगशाळा, नर्सिंग, रूग्णालय कर्मचारी, जैविक कचरा नि ...
दोन आठवड्यापूर्वी दिल्लीत निजामुद्दीन भागात झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमासाठी जगभरातील लोक आले होते. यातील काहींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार प्रशासनाने शोध घ ...
संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी तब्बल २०० मोटारसायकली जप्त केल्या. या कारवाईमुळे दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत. ...
कोरोनाच्या संसर्गाचा धोका असूनही जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील कुपवाड, मिरज एमआयडीसी आणि वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील ९५ उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु, या अत्यावश्यक सेवेतील या उद्योगांना कोरोनाबरोबरच कामगारांच्या टंचाईचा फटका ब ...
कोरोनामुळे सुरू झालेल्या दीर्घकालीन संचारबंदीने आता नागरिकांना बहुतांश व्यवहार आॅनलाईन पद्धतीने करण्यास भाग पाडले आहे. घरपोहोच भाजीपाला, साहित्य पुरवठा सेवा, औषधे, तक्रारी, माहिती, बँकिंगचे व्यवहार, गॅसचे बुकिंग अशा प्रत्येक प्रकारच्या गोष्टी मोबाईल ...