आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
रत्नागिरी : कोरोनाच्या कठीण परिस्थितीत गावपातळीवर कोरोना योद्ध्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी ग्रामसेवक पार पडत आहेत. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींतील ६२७ ग्रामसेवक ... ...
राजापूर : तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरातील पंचक्रोशी ग्रामविकास समिती, राजापूर (मुंबई)च्या पदाधिकाऱ्यांतर्फे प्राथमिक आराेग्य केंद्राला सुविधा पुरविण्यासाठी निधी संकलन ... ...
राजापूर : शहरात दुसऱ्या डोसच्या लसीकरणासाठी होणारी गर्दी विचारात घेता शहरातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत नगर परिषदेकडून नियोजन करण्याबाबत तहसीलदार प्रतिभा ... ...
राजापूर : लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन राजापुरातील मित्रमेळाने राजापूर ग्रामीण रुग्णालयाला सहकार्याचा हात देत लसीकरणासाठी आलेल्या ... ...
राजापूर : आमदार राजन साळवी यांच्या स्थानिक विकास फंडातून मंजूर झालेल्या तुळसुंदे मुख्य रस्ता उताराच्या डांबरीकरणाचा प्रारंभ शिवसेना उपजिल्हाप्रमुख ... ...