आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राजापूर : राजापूरमधील अर्जुना नदीच्या पलीकडील चार वाड्यांकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुलाला जोडणाऱ्या दोन्ही बाजूच्या पक्क्या रस्त्याचे काम अद्याप ... ...
गुहागर : ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी असलेल्या कोरोना रुग्णांचे नातेवाईक यांनी आराेग्य कर्मचारी यांना दररोज रात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी ... ...
मनाेज मुळ्ये लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून महत्त्वाचा असलेला अक्षय्य तृतीया सण गतवर्षाप्रमाणे यंदाही ... ...
मंडणगड : मंडणगड नगर पंचायतीच्या माध्यमातून ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत ‘कोरोनामुक्त माझे शहर सर्वेक्षण’ हे अभियान राबविण्यास ... ...