पावसाअभावी जिल्ह्यात काही प्रमाणात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. शेतांमध्ये काम नसल्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील गावपाड्यांत राहणाऱ्या मजुरांच्या हाताला वर्षभर ...
पिण्याचे पाणी, परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता यांचा आरोग्याशी थेट संबंध आहे. नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे. ...
नवी मुंबईमधील हॉट डेस्टीनेशन म्हणून खारघर ओळखले जाऊ लागले आहे. या ठिकाणचे प्रकल्प, निसर्गाची जोड, सुनियोजित रस्त्यामुळे प्रत्येकाला खारघरमध्ये राहण्याचा मोह ...
एकाच जागेचा दोघांशी व्यवहार करून सुमारे 33 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक जण ...
कोणालाही माहिती न देता घरातून पळून आलेल्या १५ वर्षीय मुलीला तीन महिने घरकामासाठी राबवणाऱ्या कल्याण रेल्वेच्या महिला पोलिसाचा प्रताप उघडकीस आला आहे. ...
हस्त नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्यात जोर धरण्यास सुरुवात केली आहे. मात्र हा पाऊस भाताच्या लोंब्या तयार झालेल्या पिकास नुकसानकारक ठरु शकतो असा अंदाज भातशेती ...
महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे श्रीक्षेत्र बल्लाळेश्वर मंदिराच्या मोफत पार्किंगमध्ये गुरु वारी रात्री पावसाचा फायदा घेत चोरट्याने स्वीफ्ट कारची समोरील काच ...
रेतीचे उत्खनन करण्यासाठी व अनधिकृत भराव टाकण्यासाठी खाडीकिनाऱ्यावरील कांदळवनाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर उत्खनन केले ...