पुणे : पाथर्डी (जि. अहदमनगर) येथील जवखेडे गावातील तिहेरी हत्याकांड खटल्यात राज्य सरकारने सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील म्हणून मुंबई उच्च न्यायालयातील वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती केली आहे. येत्या काही दिवसातच या प्रकरणाची नगरच्या जिल्हा न्य ...
मंचर : पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सााने शेतीमध्ये नवीन प्रयोग शेतकर्यांनी केले पाहिजेत. त्याद्वारे विविध पिके घेतल्यास एकरी उत्पादन वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे - विजयराव पाटील यांनी केले. ...
कोकण, मराठवाड्यात पाऊसपुणे : कोकण गोवा व मराठवाड्यात बर्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी गेल्या २४ तासात पाऊस पडला़ कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पुढील ५ ...
पुणे : बनावट मोबाईल विक्री केल्याप्रकरणी मुंबई, मुसाफिरखाना येथील एका विक्रेत्याला खडक पोलिसांनी अटक केली आहे. यायालयाने दोघांना २० ऑगस्टपयंर्त पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. ...
कापूरव्होळ : दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा र्हास ही चिंतेची बाब बनली आहे. मनुष्य व पर्यावरण यांचा सहसंबंध असताना आपण याकडे दुर्लक्ष करीत आलो आहे. मात्र पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्षलागवड करून संवर्धन करून पर्यावरण वाचवणे ही काळाची गरज आह ...
खोडद : नारायणगड दुर्गसंवर्धन समितीच्या अध्यक्षपदी हिवरेतर्फे नारायणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवदास खोकराळे यांची तर उपाध्यक्षपदी सुभाष कुचिक यांची निवड करण्यात आली आहे. तसेच नारायणगड वृक्षवल्ली (सुभा ) उपाध्यक्षपदी वनस्पती अभ्यासक राजकुमार डोंगर ...
मंचर : शहरातील साळी हॉस्पिटल ते शिवाजी चौक या रस्त्याचे काम झाले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्रास वाहने उभी केली जातात. त्यामुळे वारंवार वाहतूककोंडी होते. श्री क्षेत्र भीमाशंकरला जाणार्या भाविकांना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे. ...
चाकण : दिवसेंदिवस वृक्षतोड वाढत चालल्याने पर्यावरणाचा र्हास होत आहे. त्यामुळे वृक्षलागवड करणे ही काळाची गरज असून, वृक्षलागवडीसाठी महिलांनी घेतलेला पुढाकार समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे मत दिशा एक्स्पोर्टच्या संचालिका शालिनी झा यांनी व्यक्त केले. ...