राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या प्रसारासाठी राज्य सरकारने सदिच्छा दूताची नेमणूक केली असून, त्यासाठी चक्क परीक्षा हंगामाचा मुहूर्त काढला आहे. ...
कर्नाटक ते मध्य महाराष्ट्र दरम्यान निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज रविवारी हवामान खात्याने व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला आहे. ...
आजकाल समुद्रकिनारपट्टीवर आपल्याला कचऱ्याचे साम्राज्य बघायला मिळत आहे, याविषयी जनजागृती करायला हवी’’ असे मत इंजिनिअर क्षेत्रातील अग्रगण्य प्रा. डॉ. विक्रम नाबर यांनी व्यक्त केले. ...
लोणावळा रेल्वे स्थानकाच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हैदराबाद येथील एका तरुणांची हरविलेली प्रवासी बॅग व मधील सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे दोन लाखांचा माल तरुणाच्या आईच्या सुपूर्त करण्यात आला. ही घटना सोमवारी दुपारी ...
25 फेब्रुवारी रोजी राज्यभरात होणार्या विविध ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवाराला नामनिर्देशन अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या आदेशात सुधारणा करत मुदतवाढ देण्यात आल्याने सरपंच पदाच्या उमेदवारांना मोठा दिलासा ...
ब्रम्होत्सवाचा सोहळा आज (दि. ६) पुण्यातील कापडगंज येथील लक्ष्मी-नारायण मंदिरात उत्साहात पार पडला. गेल्या ९० वर्षांपासून ही परंपरा या मंदिरामध्ये सुरू आहे. ...
यशोदीप पब्लिकेशन्सतर्फे उपशिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी लिहिलेल्या ‘माणसापरास’ आणि ‘परीक्षा : एक आनंददायी अनुभव’ या पुस्तकांचे प्रकाशन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि म्हमाणे यांच्या हस्ते झाले. ...