आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
वाचनसंस्कृती जपणारी संस्कारक्षम पिढी तयार व्हावी, यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या पुढाकाराने महाबळेश्वरजवळील भिलार येथे देशातील पहिलेवहिले पुस्तकांचे गाव साकारले ...
शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी जनतेची होती. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला ...
येथील एका व्यापाºयाचा गळा आवळून खून करण्यात आला़ ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली़ प्रदीप विरुमल हिंगोरानी (वय ५१) असे मृत झालेल्या व्यापा-याचे नाव आहे. ...
खराबवाडी ( ता.खेड ) येथील वाघजाईनगर मधील ट्राई वॉल पॅक प्रा. लि. या कागदी पुठ्ठयाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आकस्मिकपणे आग लागून आगीत मशिनरी, कच्चा माल व इतर सामुग्री खाक होऊन अंदाजे साडेचार ते पाच कोटीचे नुकसान झाल्याची माहिती कामगार तलाठी शाम वालेक ...
चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव एसयूव्ही कार दुपारी सांगवी येथील फेमस चौकातील हॉटेलमध्ये घुसून ओमप्रकाश पंदीनवार (६०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन जण जखमी झाले. कारचालक सचिन जाधव हाही जखमी झाला. ...
घरोघरचा कचरा संकलन व कचरा वहन कामासाठी काढलेली निविदा योग्य असल्याचा अहवाल राज्य शासनाच्या समितीने दिला असून, हा अहवाल महापालिका सभेसमोर ठेवण्यात येणार आहे ...
पुणे परिवहन महानगरच्या (पीएमपी) वतीने ८०० नवीन बसची खरेदी केली जाणार असून, पहिल्या निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने पुनर्निविदा काढण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन गाड्यांची खरेदी केली जाणार आहे. ...