आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व खासगी बँका, टपाल कार्यालये, नागरी सुविधा केंद्र आणि महापालिकांची क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार केंद्र सुरु करण्यात आली आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात सरासरी ३५० हून अधिक आधार नोंदणी केंद ...
येथील विविध बँकांचे ‘एटीएम’ दुर्लक्षित आहेत. एटीएम केंद्रात कचरा, शेण, जनावरांचा वावर वाढला आहे. यासह केंद्रांमध्ये मद्यपींचा मुक्काम होत आहे. मद्यपींच्या या ठिय्यामुळे येथे पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना अडथळा होतो. तसेच सुरक्षेचा प्रश्नही उ ...
शासनाच्या सर्व योजना एकत्र करून मावळ तालुक्यातील वने आणि जलसंवर्धनाचे काम जून अखेर पूर्ण करण्याच्या सूचना पालक मंत्री गिरीश बापट यांनी विविध खात्याच्या अधिका-यांना दिल्या. मात्र उपस्थित अधिकाºयांकडे याबाबत कोणतेच ठोस नियोजन व माहिती नसल्याचे निदर्शना ...
आॅफिसमध्ये कामाची वेळ टळून गेल्यानंतर देखील बॉसच्या सांगण्यानुसार मान मोडेपर्यंत करावे लागणारे काम, कामावरुन दमून भागून घरी गेल्यानंतर लगेच अंथरुणावर टेकलेली पाठ, ना कुणाशी बोलणं, ना कुणाशी संवाद, सकाळी उठल्यानंतर डबा घेतल्यानंतर पुन्हा आॅफिस. एका ठर ...
हास्ययोगामुळे शारीरिक व मानसिक आजारांपासून अनेकांना दिलासा मिळाला आहे. केवळ ज्येष्ठ नागरिकच नाही, तर शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी, विविध नामांकित कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी यांच्यासाठी हास्ययोगाच्या कार्यशाळा घेतल्या जात आहेत. त्यामुळे तर ...
कोणे एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहर हे दाट झाडींचे, गर्द सावलींचे, टेकड्यांचे शहर होते, असे सांगितल्यास खरे वाटणार नाही. मात्र मागील काही वर्षांपासून शहरात वाढत चाललेल्या वायुप्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने ...
मल्टिप्लेक्समध्ये ‘बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास मनाई आहे’, अशी पाटी सातत्याने वाचायला मिळते. शहरातील बहुतांश मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ, पाण्याची बाटली घेऊन जाण्यास मज्जाव केला जातो. मात्र, हा प्रतिबंध कोणत्याही कायद्यामध्ये बसत नाही. त्याम ...
येथील बाजारपेठेतील मंडईसमोरील लोहमार्गाच्या भिंतीला लागून असलेल्या तीन दुकानांना लागलेल्या आगीत लहान मुलांच्या सायकल विक्रीचे दुकान भस्मसात झाले. त्या शेजारील चप्पल व किराणा दुकानालाही आग लागली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. ...
पादचाऱ्याला रस्त्यावरचा राजा समजले जाते. पादचा-याला प्रथम प्राधान्य दिले जाते. प्रत्यक्षात मात्र हा राजा रोजच जीव मुठीत धरून वावरताना दिसत आहे. डांगे चौकात पादचा-यांची कुचंबणा होत आहे. वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगवरच वाहने थांबवत असल्याने पादचा-यांनी चाल ...