लाईव्ह न्यूज :

National Photos

भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट - Marathi News | Pahlgam Terror Attack: India has two powerful Brahmastras, which can destroy cities like Lahore and Karachi in Pakistan in a matter of seconds. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्र, लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट

Pahlgam Terror Attack: २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथ पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवादी आणि पाकिस्तानविरोधात अत्यंत कठोर पावलं उचलण्याचे संकेत दिले ...

भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला! - Marathi News | India should take control over pok, it is the wish of there people ; 'Hindustan' can enter anytime, Shahbaz's game failed | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!

भारताने सिंधू पाणी करार स्थगित करून पाकिस्तानवर कठोर कारवाई केली आहे. यामुळे पाकिस्तानी राज्यकर्ते बिथरले आहेत... ...

१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय? - Marathi News | India occupied these parts of West Pakistan during the 1971 war, and later gave them back. Why? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानच्या या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत

1971 India Pakistan War: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, सरकारने या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या पाकिस्तानवर लष्करी कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. सोबतच पाकिस्तानच्या ताब्यात असलेला या पाकव्याप्त काश्मी ...

पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण... - Marathi News | Pahalgam Attack Sindhu river: How much water can India stop going to Pakistan? The Indus Water Treaty has withstood three wars, but... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...

India vs Pakistan War: पाकिस्तानला धक्का देण्यासाठी भारताने सिंधू जलकरार निलंबित केला असला तरी आपल्याकडे तेवढे पाणी रोखण्याची ताकद आहे का? हा मोठा प्रश्न आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानला याचा काय आणि किती खोलवर फटका पडू शकतो, असाही प्रश्न उपस्थित होत आ ...

याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या - Marathi News | Pahalgam Attack: This is what I was waiting for...! Now India is not bound by the LoC, the army can enter across; The shackles of the Shimla Agreement are broken | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या

India vs Pakistan War: भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा तशीही पाकिस्तानने पाळली नव्हती. कारगिल युद्धावेळी पाकिस्तानने या सीमेच्या मर्यादा ओलांडून भारतावर आक्रमण केले होते. परंतू, तरीही भारताने या रेषेची मर्यादा पार केली नव्हती. ...

"तुम्ही जनतेच्या पैशातून हेलिकॉप्टरमधून फिरता, आमची किंमत नाही"; केंद्रीय मंत्र्यांवर भडकली मृताची पत्नी - Marathi News | Wife of the deceased in Pahalgam attack gets angry at the Union Minister | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही जनतेच्या पैशातून हेलिकॉप्टरमधून फिरता, आमची किंमत नाही"; केंद्रीय मंत्र्यांवर भडकली मृताची पत्नी

शैलेश कलथिया हे आपल्या पत्नी आणि मुलांसोबत पहलगाम येथे गेले होते. याचवेळी शैलेश यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ...