वाढत्या उन्हामुळे राज्यात पारा ४५ अंशांच्या वर गेला. रस्त्यांवर वाहनांनी पेट घेण्याचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढले आहे. तांत्रिक बिघाड किंवा मानवी चुकांमुळे काही सेकंदात गाडीचा कोळसा होतो. वेळीच सावध झाल्यास मोठी जीवितहानी टाळता येऊ शकते. उन्हाळ्यात इ ...
राज्य सरकारने महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेचा मोठा विस्तार करत गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. आता अवयव प्रत्यारोपणासारख्या अत्यंत खर्चिक शस्त्रक्रियाही या योजनांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ५ लाख ...
राज्यात गेल्या काही वर्षांत समृद्धी महामार्गासह अनेक राष्ट्रीय व राज्य महामार्गाची मोठ्या प्रमाणावर उभारणी आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. रस्त्यांची गुणवत्ता सुधारल्यामुळे वाहनांचा वेग आणि संख्या दोन्ही वाढले आहेत; मात्र या सोयीबरोबरच अपघातांचे प्रमाण ...
राज्यात रिक्षा परमिटची फेरतपासणी होणार आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे रिक्षा परमिट मिळवल्याचे गंभीर प्रकार समोर आल्यानंतर आता परिवहन विभाग 'अॅक्शन मोड'मध्ये आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील जिल्ह्यातील सर्व रिक्षा परवान्यांची फेरत ...
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सरकारने आता कठोर पाऊल उचलले आहे. काही कर्मचाऱ्यांनी दुबार नोंदणी करून दोनदा पगार उचलल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर, आता राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले ...
भारतीय आहारसंस्कृतीत जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय ही एक साधी पण अत्यंत परिणामकारक पद्धत मानली जाते. पूर्वीपासून घराघरांत वापरली जाणारी ही सवय केवळ तोंडाला चव देण्यासाठी नसून पचनसंस्था सक्षम ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अपचन, ...
सध्या देशात आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशा कठीण काळात ग्रामीण भागातील नागरिकांसाठी 'बायोगॅस' हा पर्यावरणपूरक आणि खिशाला परवडणारा उत्तम पर्याय ठरत आहे. जळण आणि महागड्या सिलिंडरवर अवलंबून राहण्य ...
तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. माणसांनाच नव्हे तर दुभती जनावरे, पाळीव प्राण्यांनाही त्याचा फटका बसत आहे. उष्णतेमुळे जनावरांच्या आहार, वाढ, प्रजनन क्षमता तसेच दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. सतत उन्हात राहिल्याने उष्माघात होऊन प्राण्यांचा मृत्यूही हो ...
'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' राज्यात सर्व जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणार आहे. या विशेष अभियानांतर्गत एकाच छताखाली नागरिकांना सातबारा अन् नमुना ८ अ यासारख्या १५ सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. ...