आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
धारासूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत प्रताप कदम यांनी यापूर्वी दहा वर्षे सरपंचपद भूषवत केलेल्या कामाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास केला. मतदारांनी ... ...
परभणी : ग्रामीण भागामध्ये स्वच्छता आणि शिक्षणाची लोकचळवळ उभी करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य ... ...
परभणी : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आपले प्रश्न प्रशासनदरबारी मांडून त्यांची सोडवणूक करून घेण्यासाठी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकांनी ... ...