आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
विद्यापीठातील पुलाची दुरवस्था परभणी :वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून लोहगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाची दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या दोन्ही ... ...
परभणी : हायड्रोसीलमुक्त महाराष्ट्र या अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात ७ लाभार्थ्यांवर अंडवृद्धी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. आरोग्यसेवेचे सहाय्यक ... ...
ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यात “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान” राबविण्यात येत आहे. यासाठी १०० आदर्श शाळांची निवड करण्यात ... ...