दिल्लीपासून उत्तर प्रदेशपर्यंत UGC नियम २०२६ विरोधात निदर्शने तीव्र झाली आहेत. जगद्गुरू परमहंस आचार्य यांनी केंद्र सरकारने हा कायदा रद्द करावा किंवा इच्छामरणाला परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. ...
छिंदवाडा येथे एक मोठा रेल्वे अपघात टळला, कारण सिवनी-बैतुल विशेष प्रवासी ट्रेनचे तीन डबे अचानक चालत्या ट्रेनपासून वेगळे झाले. ही घटना छिंदवाडा जंक्शनवरून बैतुलला जाण्यासाठी निघाली आणि चार-गेट गेटजवळ वेग वाढवत असताना घडली. ...
यासंदर्भा बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, याकडे केवळ व्यापार करार म्हणून न बघता, हा एक 'सामायिक मूल्यांचा विजय' आहे. युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनीही, "आज इतिहास घडला," असे म्हणत आनंद व्यक्त केला. ...
स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर कटहरा पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी हाजीपूर इथल्या जिल्हा रुग्णालयात पाठवले ...
Bhagat Singh Koshyari At Ayodhya Ram Mandir: अयोध्या हे संपूर्ण जगभरातील हिंदूंचे परम स्थान असून, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत श्रीराम आपल्यासोबत कायम असतात, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. ...