तामिळनाडू सरकारने शोध व बचाव कार्य अधिक गतीने राबवून सर्वतोपरी मदत करावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ...
या भीषण अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह सहा जण गंभीर जखमी झाले असून ७ वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...
एखाद्या संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी या शैक्षणिक संस्थेला मान्यता आहे की नाही याची पडताळणी करावी असा सल्ला यूजीसीने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना दिला आहे. ...
तेलंगणात केले आत्मसमर्पण ...
भारतात चॅटजीपीटीचा वापर इतक्या वेगाने वाढला आहे की, देशातील एकूण मेसेजपैकी तब्बल ८० टक्के मेसेज हे ३० वर्षांखालील तरुणांकडून पाठवले जात आहेत. ...
Narendra Modi And Digital Arrest : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' द्वारे देशाला संबोधित केलं. ...
बारावीत शिकणाऱ्या निखिल कुमार गुप्ता या विद्यार्थ्याचा पाच दिवस उलटूनही अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही. ...
देशात ४० ते ४५ टक्के कोळसा खाणी आणि खनिजे केवळ झारखंडकडे आहे. आधी बिहारकडे होतो जेव्हा एकखंड बिहार होते. आम्ही राजे आहोत ...
कोणत्या राज्यांत किती घट? जाणून घ्या... ...
ओडिशातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भीषण अपघातात ५ पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ...