आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शहरात मोकाट जनावरांचा उच्छाद वाढल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. रविवारी सैराट झालेल्या एका वळूने दोन जणांना धडक मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. शहराच्या कुठल्या ना कुठल्या भागात वारंवार जनावरांच्या झुंजी सुरू असल्या ...
सटाणा : शहरातील इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाउनतर्फे आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार वितरण करण्यात आले. येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, तहसीलदार सुनील सौंदाणे अध्यक्षस्थानी होते. ...
येथील बाजारपेठ येथे असलेल्या मुलींच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुले नं. १ व मुले नं. २ यांच्या स्वयंपाकगृहाची दयनीय अवस्था झाली असून, येथे उंदीर व घुशींचा सर्रास वावर असल्याची तक्रार करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
शिकवणीसाठी घराबाहेर पडल्या... शिकवणीला दांडी मारत परिसरातील मंदिरातच रमल्या आणि अखेरपर्यंत शिकवणीसाठी पोहचल्या नाहीत. जेव्हा त्या घरी पोहचल्या तेव्हा त्यांनी अपहरणाची ‘आपबिती’ची आयडिया सांगितली. त्यांचे शब्द ऐकून आई-वडिलांच्या पायाखालील जमीन सरकली. ...
खंडाळे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या रविवारपर्यंत (दि.१५) पोलीस कोठडी सुनावली. वकीलपत्र काढून घेतल्याचा राग मनामध्ये धरून धमकावणारे अॅड. राजेंद्र खंदारे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. ...
नाशिक : शहरात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून मंगळवार वगळता पावसाचा जोर आजपर्यंत कायम आहे. दुपारी पावणेतीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली असून महापालिकेचे मुख्यालय असलेल्या शरणपुररोडवरील राजीव गांधी भवन मुख्यालयाला पाण्याचा वेढा पड ...
नाशिक : राज्यातील २८८ आमदारांमधील तीन आमदारांनी बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविले असून, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती माजी मंत्री मधुकरराव पिचड व पद्माकर वळवी यांनी दिली.चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनव ...
एकूणच पालिकेच्या गलथान कारभारामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबले आहे. सखल परिसरासह रस्त्यांवरील चौकांमध्ये सिग्नलवरही पावसाचे पाण्याचे तळे पहावयास मिळत आहे. ...