आपल्या सभोवताली कोणीही सुखी असल्याचे आढळत नाहीत. सुखाच्या प्राप्तीसाठी मंदिर आणि सत्संगांची आवश्यकता असून, केवडीबन येथे साकारण्यात येणारे बीएपीएस स्वामी नारायण संस्थेचे मंदिर महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत ब्रह्मस्वरूप महंत स्वामी महाराज यांनी शनिवारी (दि ...
महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार, द्वारका सर्कलवरील अनधिकृत धार्मिक स्थळ जमीनदोस्त केल्यानंतर कॉर्नर मोकळा झाला असून, त्यामुळे नाशिक-पुणारोडवरून येणाºया वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. मागील महिन्यात पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर राबवि ...
शहरात वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नागरिक नेहमीच चर्चा करतात. शिवाय त्यासाठी ट्रॅफिक सेल हवा अशीही चर्चा होते; परंतु प्रत्यक्षात पादचाºयांच्या समस्या सुटत नाहीत. त्यामुळे अर्बन रोड डिझायनर ही संकल्पन ...
महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत केलेल्या वॉटर आॅडिटचा अहवाल प्रशासनाला सादर झाला असून, शहरात विविध कारणांतून सुमारे ४१ टक्के पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, सदर अहवाल स्मार्ट सिटी कंपनीकडे सादर करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत व ...
महाराष्ट राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने आयोजित तीन दिवसीय महाखादी प्रदर्शनाचे उद््घाटन मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांच्या हस्ते झाले. खादीला नवचैतन्य आणण्याचा मुख्य उद्देश या प्रदर्शनामागे असून, यात सुतकताईची प्रात्यक्षिकेही दाखविली जाणार ...
उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या रहदारीला अडथळा ठरणाºया अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेचा चौथा दिवस शनिवारी (दि.११) शांततेत पार पडला. दिवसभरात पूर्व विभागातील १९ धार्मिक स्थळे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात ...
नवीन पिढी घडविण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी पुढील समाज शारीरिक व मानसिकदृष्ट्या सशक्त होण्यासाठी माता-पित्यांना मार्गदर्शन करावे, समाज घडविण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या सेवेबरोबरच जनजागृतीचे कामही स ...
वाहतुकीला अडथळा ठरणा-या शहरातील विविध रस्त्यांवरील तसेच रस्त्यांच्या कडेला असलेले अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने बुधवार (दि.८)पासून आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. ...
नाशिक : शासनाने दिलेली कर्जमाफी अत्यंत फसवी असून, त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना अडथळ्यांच्या शर्यती पार कराव्या लागत आहे. पीक कर्जासोबतच दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाला २५ नोेव्हेंबरपर्यंत कर्जमाफी न दिल्यास राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून स ...