नाशिक : वीस दिवसांपूर्वी क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चौघा संशयितांनी एका १९ वर्षीय तरुणावर धारदार चाकूने वार करून भोसकल्याची घटना सोमवारी (दि. ४) दुपारी हिरावाडीतील (अयोध्यानगरी) परिसरात घडली. ...
घोटी : धरतीला मान्सूनची चाहुल लागली असून, काजव्यांच्या चकमक चंदेरी दुनियेने भंडारदरा परिसर उजळून निघाला आहे. येथील हिरडा, बेहडा, सादडा वृक्षांवर काजवे नृत्य करताना दिसत असून, या प्रकाशमयी तारकांचे आगमन म्हणजेच मान्सून आल्याचा संकेत असल्याचे आदिवासी ब ...
घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर मुंढेगावजवळ मंगळवारी (दि. ५) सकाळी तिहेरी अपघात झाला. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकने अचानक पेट घेतल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाल ...
नांदूरशिंगोटे : सोमवारी झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने सिन्नर तालुक्यातील गोंदे गावाला मोठा तडाखा बसला असून, शेकडो घरांची पडझड झाली आहे. शेतमाल, वाहने यांनाही फटका बसला असून, अंगावर पत्रा पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे. गोंदे येथे मंगळवार ...
सटाणा: भरमसाठ इंधन दरवाढ मागे घ्यावी व अॅक्ट्रॉसिटी कायदा कडक करावा अशा विविध मागण्यांसाठी बागलाण तालुका रिपाइंच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किशोर सोनवणे, तालुकाध्यक्ष बापूराज खरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना निवेदन सादर करण्यात आ ...
नाशिक : ट्रॅक्टरवर बसून शेतात जात असलेल्या सातवर्षीय चिमुकल्याचा ट्रॅक्टरच्या फण व टायरमध्ये सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि़५) दुपारच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव येथे घडली. रोशन किशोर सोनवणे (७, रा. नांदडगाव, ता़ इगतपुर ...
सटाणा : शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर हमीभाव द्यावा व शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी आदी मागण्यांसाठी १ जूनपासून सुरु असलेल्या देशव्यापी शेतकरी संपाला मंगळवारी (दि.५) येथील वकील संघाने जाहीर पाठिंबा दिला आहे. संपाला पाठिंबा म्हणून येत्या १० ज ...
इगतपुरी : शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत बोरटेंभे शिवारातील हॉटेल गोल्डन रिसॉर्टच्या मालकाला धमकी देऊन पैसे मागितल्या प्रकरणी मुंबईतील वरळी येथील पोलीस उपनिरीक्षक व त्याच्या मुलासह मावस भावाविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिक : सर्वशिक्षा अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये १५ ते ३० जून या कालावधीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात येणार असून, या काळात सर्व शाळांमध्ये प्रवोशोत्सवही साजरा कर ...
नाशिक : गेल्या वर्षी किसान क्रांती मोर्चाची धग संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविणाऱ्या नाशिक जिल्ह्णात यावर्षी मात्र शेतकरी संपाचा प्रभाव दिसून आला नाही. त्यामुळे राष्ट्रीय किसान महासंघाच्या देशव्यापी संपातील नाशिकच्या समन्वयकांनी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोल ...