आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शालेय मुलांमध्ये वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा सिडको परिसरातील कामटवाडे शिवारात आला. एका वर्गात शिकत असलेल्या मुलाने आपल्या अन्य मित्रांच्या मदतीने नववीच्या विद्यार्थिनीची छेड काढून तोंड दाबत मानेवर व शरीराच्या अन्य भागांवर ब्लेड ...
तंत्रशिक्षण विभाग आणि सामाईक प्रवेश पूर्वपरीक्षा विभागातर्फे दहावीनंतर पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले असून १६ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज करता येणार आहे. ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आदिवासी भागात कृषी आणि कृषी संलग्न व्यवसाय विकासासाठी ‘न्यूट्री स्मार्ट व्हिलेज’ प्रयोग केला जात आहे. ...
राज्यात येणार येणार म्हणून लांबलेल्या मान्सूनच्या आगमनाचे अखेर संकेत दिसू लागले असून, सर्वत्र ढगाळ वातावरण व गेल्या एक-दोन आठवड्यांत झालेल्या पावसामुळेही रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता असल्याने बळीराजाची शेती व्यवस्थापन करताना कसरत होत आहे. ...
अग्निशामक मुख्यालयात बंबचालक म्हणून कार्यरत जगन्नाथ राजाराम पोटिंदे (५२) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.२२) दिवसपाळीवर नियमितपणे मुख्यालय येथे पोटिंदे हजर होते. ...
रेल्वे गाड्यांना विलंब होत असल्याने नाशिकच्या रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे. आठवडाभरापासून उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे रेल्वेमार्गाचे काम सुरू असल्याने गाड्यांना विलंब होत आहे. परिणामी महिनाभर वाराणसी, कामायनी एक्स्प्रेससह अन्य गाड्या रेल्वे प्र ...
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२५) मतदान होत असून, यानिमित्ताने मतदारसंघातील शाळांना सुटी देण्यात आलेली नसल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने यांनी रविवारी (दि.२४) सायंक ...
आधुनिक युगातील कवितांमधून माणसाच्या आणि समाजमनाच्या व्यथा व्यक्त होण्याची गरज आहे. अशा प्रकारचा अनुभव आपल्याला कवी संजय चौधरी यांच्या कवितांमधून येता, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले. ...