चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीस पानी फाउण्डेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील तालुकास्तरावरील प्रथम क्रमांकाचा दहा लाखांचा पुरस्कार मिळाला आहे. तालुक्यातील रेडगाव खुर्द द्वितीय, तर मालसाणे ग्रामपंचायतीस तृतीय पुरस्कार मिळाला आहे ...
सटाणा/मालेगाव : सकल धनगर समाजाला शासनाने तातडीने आरक्षण जाहीर करावे या मागणीसाठी सटाणा व मालेगाव तालुक्यातील धनगर समाजाने येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ...
पेठ -आदिवासी भागातील दऱ्याखोºयात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणाची आस धरणाºया होतकरू विद्यार्थ्यांना अगदी छोटीशी मदत मिळाली तरी त्या संधीचे सोनं करण्याची ताकद त्यांच्यात आहे हे नुकत्याच जाहीर झालेल्या पुर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक् ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील अत्यंत प्रतिष्टेच्या समजल्या जाणा-या घोटीच्या उपसरपंचपदी मदन अर्जुन रु पवते यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीचे संपूर्ण घोटी शहरातून स्वागत करण्यात आले. ...
गंगापूर शिवारातील जुने प्राचीन सोमेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराचा परिसर उजळून निघाला असून भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलले आहे. येथे स्वयंभू शिवलिंग असल्याची अख्यायिका आहे. ...
त्र्यंबकेश्वर : श्रावणातील सोमवार विशेष महत्त्वाचे मानले जातात. यादिवशी शिवक्षेत्राची यात्रा करणे, परिक्रमा करणे. भगवान शिवाला रूद्राभिषेक करणे, उपवास करणे अतिशय पुण्यकारक समजले जाते. हेच औचित्य साधून आज पहिल्याच सोमवारी बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असल ...
सरकारला शेतीसह उद्योग, क्षेत्रात विकासाची कामे करता आली नाही. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. त्यातूनच आरक्षणाच्या मागण्यांसाठी तरुण रस्त्यावर उतरत आहेत. भाजपा अपयशी ठरल्याने सरकारचे अपयश झाकण्याठीच मुख्यमंत्री बदलाची चर्चा होत असल्याचे सांगत ...
आपल्या देशात कर्करोगाचे रुग्ण हे अन्य देशांपेक्षा वेगळे आहेत. भारतात अमेरिकेपेक्षा वेगळ्या कारणांनी कर्करोगग्रस्त झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. तिकडे तंबाखू अथवा गुटखा खाल्ला जात नाही. त्याचप्रमाणे भारतात कर्करोगाचे निदान चौथ्या टप्प्यात होणारे ...
राफेल मिग विमान खरेदी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरी माहिती दडवत असून, संरक्षण क्षेत्रातील हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. या मिग विमानांच्या देखभाल दुरुस्तीचा करारही अनिल अंबानी यांच्या नव ...
जुने नाशिक अर्थात गावठाणाच्या विकासासाठी शासनाने वाढीव चटई क्षेत्र (एफएसआय) दिले तरी हा प्रश्न सुटणार नाही़ क्लस्टर अर्थात समुच्चय पद्धतीने विकासाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून, यासाठी वाडेमालक व भाडेकरू यांना एकत्र यावे लागणार आहे़ एकट्या-दुकट्या ...