औषधांची फवारणी व रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे शेतातील भाजीपाला व अन्नधान्यातून मोठ्या प्रमाणावर विषारी घटकद्रव्य मानवी शरीरात जाऊन कर्करोगासारखे आजार वाढू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय पीकपद्धतीकडे वळावे यासाठी कृषी विभागाच्या वतीन ...
गंगापूररोडवरील मविप्र विद्यालयात २००६-०७ या इयत्ता दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी (दि.१०) शाळेचे मुख्याध्यापक अरु ण पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तब्बल अकरा वर्षांनी दहावीच्या वर्गातील शेकडो विद्यार्थी तसेच विद ...
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत शहरातील मानव उत्थान मंचच्या वतीने गोरगरीब, श्रमिक वर्गासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या मंचच्या स्वयंसेवकांनी ‘शेअरिंग जॉय’ हा उपक्रम राबवून सुमारे १५०हून अधिक गरजूंना ‘दिवाळी भेट’ दिली. ...
शहरात विविध ठिकाणच्या चार घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी दोघांनी गळफास तर टायफाईड व अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे़ या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ ...
लोखंड आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करत इस्पॅलियर हेरिटेज स्कूलमध्ये विंटेज रेल्वे लायब्ररी साकारण्यात आली असून, रेल्वे जुन्या वाफेवर चालणाऱ्या इंजिनप्रमाणे दिसणारी आहे. यात एक इंजिन, एक डबा आणि गार्ड डबा अशा १८० फूट लांबीच्या रेल्वेत लायब्ररीच्या माध्यमात ...
भाजीबाजार म्हटले तर नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत अत्यावश्यक बाब आहे. परंतु कुठेही आणि कसेही सुरू होणारे भाजीबाजार मात्र वाहतुकीच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. पंचवटी परिसरातील विशेषत: महामार्ग तसेच वाहनांची वर्दळ असलेल्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरच ...
जगात आई हीच खरी गुरू असून, इतर नात्यापेक्षा गुरूबंधू, गुरू-शिष्य नाते हे खरे सर्वात श्रेष्ठ नाते आहे. आजचे बालक हे उद्याचे राष्ट्रचालक असून त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे यासाठी मुलांनी संतांचे विचार आचारणात आणावे, असे प्रतिपादन श्रीश्री १००८ महाम ...
आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळावा व प्रकल्प अधिकारी आशीर्वाद यांची बदली करावी यांसह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने सोमवारी आदिवासी विकास आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
येथील नाशिक औष्णिक वीज केंद्रातील संच क्र मांक ३, ४, ५ यांची मुदत २०२२ पर्यंत संपणार असल्याने ते बंद करण्याचा घाट महानिर्मिती प्रशासनाने घातला आहे. मात्र त्याऐवजी पर्यायी ६६० मेगावॉटचा संच सुरू करावा, तोपर्यंत आहे त्या तीनही संचांचे नूतनीकरण व आधुनिक ...
आडगाव शिवारात दहावा मैलजवळ चालत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला व अवघ्या काही मिनिटांत बस आगीत भस्मसात झाली होती. या बसमध्ये जवळपास बारापेक्षा अधिक प्रवासी होते. ...