पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी केलेल्या नोटबंदीच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जि ...
महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवर येऊ घातलेले पाहुणे उपजिल्हाधिकारी उन्मेष महाजन यांची बदली शासनाने रद्द केली आहे. महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कडाडून होणारा विरोध आणि महाजन हे भाजपातील असंतुष्ट नेते एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय असल्याचा बसलेला शिक्का याम ...
पावसाळ्यासोबत आलेल्या आणि चार महिने नाशिककरांना त्रस्त करून सोडलेल्या रोगराईचे वातावरण अखेर संपुष्टात आले आहे. गुलाबी आणि आरोग्यदायी थंडीमुळे रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या दहा दिवसांत स्वाइन फ्लूचा फक्त एकच रुग्ण आढळला असून, डेंग्यूचे ३० रुग्ण आढळ ...
पळसे दारणा संकुल रो-हाउस येथे अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयित वयोवृध्दाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ...
महावितरणने नाशिक जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत ऊर्जा विकासाला चालना दिली असल्याने सुमारे ४६० कोटींची कामे करून वीज वितरणचे जाळे निर्माण केले आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्याच्या उद्देशाने यंत्रणेचे बळकटीकरण करण्यात आल्याचे होल्ड ...
शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असून, रविवारी (दि. ११) शहरातील विविध पोलीस ठाण्यांत वाहन चोरीच्या तीन घटनांची नोंद झाली आहे. यात पंचवटी परिसरातील मखमलाबाद येथून अज्ञात चोरट्यांनी आॅटो रिक्षा चोरून नेली. ...
महापालिकेची रुग्णालये असूनही त्याचा उपयोग होत नसल्याच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारींनंतर प्रशासनाने धावपळ करून आता गंगापूर गाव तसेच नाशिकरोड येथील सिन्नर फाटा येथील रुग्णालयांमध्ये प्रसूतिगृह सुरू करण्याच्या कामाला वेग दिला आहे. प्रशासन सध्या २८ डॉक्ट ...
नृत्यांगण कथक नृत्य संस्थेतर्फे दोनदिवसीय आवर्तन संगीत समारोहाला सोमवारी (दि.१२) सुरुवात झाली. प्रथम पुष्पात प्रारंभी कौशिकी चक्र वर्ती यांनी गणेशवंदना सादर के ल्यानंतर अहिरभैरव रागातील तराणा सादर झाला. ...
नाशिक जिल्ह्यात यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केली असली तरी गेल्या काही दिवसांपासून बाजारभाव घसरलेलेच असल्याने शेतकºयांनी शेतातील टोमॅटोचा खुडा केला नसल्याने शेतातील उभा टोमॅटो सुकला आहे. ...
वाढत्या ताणतणाव पूर्ण आयुष्यामुळे मन एकाग्र होत नाही, यामुळे समस्या निर्माण होऊन शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. विशेष म्हणजे अगदी बालवर्गातील मुलांपासून ते युवकांपर्यंत तणाव आणि नैराश्य याचे प्रमाण वाढले आहे. या समस्येवर प्रबोधन करण्यासाठी र ...