पेठ -सातपुडा पर्वतरांगामध्ये नाशिक व धुळे जिल्ह्याच्या सीमारेषेवर इतिहासाची साक्ष देत उभा असलेल्या पिसोळ किल्ल्याचे नाव घेतले की परिसरातील १०० गावातील जनतेला आठवणार ते रसरसीत सिताफळे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारातील नाशिक - पुणे रस्त्यालगत असलेल्या कोलथाडवाडी भागात सोमवारी सायंकाळी शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. ...
वणी : साईबाबांच्या जन्ममहोत्सवासाठी शिर्डी येथे कार्तिक पौर्णिमेला उपस्थित राहण्यासाठी गुजरात राज्यातील हजारो साईभक्त पदयात्रा करित असुन सापुतारा वणी मार्गे पदयात्रींचे जत्थेच्या जत्थे साईनामाचा जयघोष करित मार्गक्र मण करित आहेत. ...
10 रुपयाच्या नाण्यावरुन झालेला वाद एका व्यक्तीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालेगावात 10 रुपयाच्या नाण्यावरुन दुकानदार आणि ग्राहकामध्ये प्रचंड वाद झाला. ...
विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड उपाख्य बाबूजी यांचे वयाच्या ९५व्या वर्षी मनमाड येथील निवासस्थानी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. ...
दिवाळी सणाची सर्वत्र धामधूम सुरू असताना दिंडोरी तालुक्यात लागोपाठ दोन शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, जिल्ह्यात आजपर्यंत आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या आता ८८ झाली आहे. ...
महानिर्मिती कंपनीच्या वीजनिर्मिती क्षमतेमध्ये ३२८० मेगावॉट इतकी वाढ झालेली असल्यामुळे राज्य आता भारनियमनमुक्त झाल्याचा दावा एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला आहे. ...
औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पापर्यंत कोळसा पोहचविणे खर्चिक बाब असल्याने अशा प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करणे आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरत आहे. त्यामुळे असे प्रकल्प वाढविण्यापेक्षा आहे त्या स्थितीत ठेवून तेथील जागांवर सोलर पॉवर एनर्जी प्रक ...
स्वच्छतेची कामे परंपरांगत पद्धतीने करणाऱ्या कामगारांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेताना मोठा घोळ झाला असून, फक्त मागासवर्गीयांसाठीच सवलत असताना अनुसूचित जमाती व अन्य खुल्या प्रवर्गातील तेरा जणांना सामावून घेतल्याचे आता उघड झाले आहे. ...