आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सर्प म्हटले की अंगावर काटे उभे राहतात. पण जखमी झालेल्या विषारी कोब्रा जातीच्या नागावर ४० मिनिटे यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवदान देण्यास नांदगावच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना यश आले आहे. नांदगाव ही शस्त्रक्रिया पार पडली. ...
चहूबाजूंनी डोंगर असल्याने ज्या गावात वर्षानुवर्षे मोबाइलची रिंग खणाणलीच नाही अशा दुर्गम भागात वसलेल्या धुळवड गावात भारत संचार निगमने मनोरा उभारून दूरध्वनी सेवा सुरू केल्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धुळवड येथे मोबाइल खणाणला आहे. भारत संचार निगमने ध ...
सिन्नर तालुक्यातील दुशिंगपूर येथील ५० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या पाझर तलावाच्या माध्यमातून समृध्दी महामार्ग प्रस्तावित आहे. यातील केवळ १०० मीटर नदीच्या प्रवाहाची जागा सोडून उर्वरित ठिकाणी भरावा टाकून रस्ता बणविण्याचे काम सबंधित ठेकेदाराने सुरू केले आहे. ...
पिंपळगाव बसवंत : येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांनी रेझिंग डेचा शुभारंभ करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कॉन्स्टेबल झाल्टे, निंबेकर,रवि बाºहाते, पप्पू देवरे, प्रवीण जाधव, पिंपळगाव हायस्कूलचे एनसीसी प्रमुख ढोकळे आदी उपस्थित होते. ...
सायखेडा : निफाड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेला थंडीचा जोर कमी झाला आहे. दहा दिवस प्रचंड थंडी असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. द्राक्षबाग आणि इतर अनेक पिकांना जास्त थंडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी धास्तावले होते. जनावरांचा प्रश्न न ...
वडाळागाव घरकुल प्रकल्प परिसरात पिडीत महिला पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या रिक्षातील संशयित शाबीर जाबीर शेख याने या महिलेचा हात धरुन तिला रिक्षात ढकलण्याचा प्रयत्न केला. ...
नाशिक - महापालिका शिक्षण विभागामार्फत ९० शाळा चालविल्या जातात. त्यात सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. सामान्य आणि समाजातील निन्मस्तरावरील विद्यार्थी या शाळांमध्ये येतात. त्या दृष्टीने या शाळांमध्ये अनेक सुधारणा करण्याचा मानस महापालिकेच्या शिक् ...
डीजीपीनगरकडे जाताना रस्त्यावर असलेल्या दुभाजकाला चारचाकी आदळून अपघाताच्या घटना घडत आहेत. दर पंधरवड्यात एक किंवा दोन अपघात अशाच पद्धतीने याच ठिकाणी होत ...
सध्या थंडीची तीव्रता कमी झाली असली तरी पहाटे तसेच रात्री थंडी नागरिकांना अनुभवयास येत आहे. पारा सध्या दहाअंशाच्या खाली असल्यामुळे वातावरणात गारठा टिकून आहे. ...