महापालिकेचे मुख्यालय अर्थात राजीव गांधी भवनात नाशिककरांची रविवारी (दि.२४) अलोट गर्दी लोटल्याने परिसर फुलला होता. पुष्पोत्सवाच्या समारोपप्रसंगी पुष्पप्रेमी नागरिकांनी सहकुटुंब हजेरी लावल्याने रात्री १० वाजेपर्यंत परीसर गजबजलेला होता. ...
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय कार्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार व उद्योजकता मेळाव्यात ४८३ उमेदवारांच ...
राजकारणात सर्वांना खूश करता येते, परंतु अर्थकारणात सर्व खूश होतील असे नाही याचे कारण म्हणजे अर्थकारण हे शास्त्रावर आधारित आहेत. ठराविक कसोटीवर ते तपासले गेले आहेत. ...
सुमेध बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बुद्धस्मारक येथे आंतरराष्टÑीय बुद्धिस्ट परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, दोनदिवसीय या परिषदेचे उद्घाटन लामा खेंसुर रिम्पोचे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीलंकेचे भन्ते सिवली महाथेरो उपस्थित होते. ...
डीसीपीएसऐवजी जुनी फॅमिली पेन्शन योजना लागू करायची असेल तर सर्वांनी एकजूटीने व्यापक लढा उभारला पाहिजे. जनमानस तयार करु न आणि उपद्रव मूल्य दाखवले तरच सरकारला धडकी भरेल आणि ते दखल घेतील. ...
कांद्यांच्या संदर्भातील सरकारचे धोरण हे शेतकरी आणि कांद्याचे हिताचे अजिबातच नाही, असे प्रसंग वारंवार समोर आल्यानंतरही सरकारला जाग येत नसेल आणि कांद्याला जीवनाश्यक वस्तूंंच्या यादीतून वगळणार नसेल तर प्रसंगी दिल्लीचे तख्तही हलविण्याची आमची ताकद आहे, ...
शहरातील झाडे ही शहराची गरज असली तरी गेल्या काही वर्षांपासून झाडे तोडण्याइतक्याच विकृत पद्धतीने झाडांवर खिळे ठोकून त्यांना जायबंदी करण्याचे प्रकार सुरू आहेत. ...
महापालिकेच्या पूर्व विभागातर्फे शहरातील विविध ठिकाणी चार व्यावसायिकांची जाहिरात करणाऱ्यांविरोधात फलक, पोस्टर आणि स्टिकर लावून विद्रूपीकरण केल्याच्या आरोपात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
बालभवन सानेगुरुजी कथामालेतर्फे शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या पोवाडा स्पर्धेत मराठा हायस्कूलने बाजी मारली आहे. पाचवी व सहावी आणि सातवी व आठवी अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली असून या दोन्ही गटांत मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषि ...
महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला नाशिक जिल्ह्यातून पाचवी व आठवी मिळून ४३ हजार ३५५ विद्यार्थी सामोरे गेले, तर १ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. ...