अमेरिकेच्या ‘नासा’ या आंतरराष्टय अंतराळ संस्थेच्या माध्यमातून १९६९ साली मानवाने अपोलो- ११ या चंद्रयानाच्या माध्यमातून पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले होते. यानाच्या चंद्रस्वारीला ५० वर्षे पूर्ण झाली असून, अंतराळ संशोधनाच्या इतिहासात ही मोहीम एक सुवर्ण ...
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्राथमिक शाळा १५ जूनलाच सुरू झाल्या असून, शाळा सुरू होऊन सुमारे दीड महिन्याचा कालावधी उलटत आल्यानंतरही आरटीई प्रवेशाचा घोळ सुरू आहे. ...
पावसाळ्याचे दिवस सुरू असून, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना विद्यार्थी सुरक्षा महत्त्वाची आहे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कुठलाही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याची तंबी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी श ...
आजचे शिक्षण आणि उद्योगांना आवश्यक कौशल्ये यामध्ये मोठी तफावत आहे. यासाठी आजच्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये आणि नव-नवे तंत्रज्ञान आत्मसात करून रोजगारक्षम व्हावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी केले आहे. ...
विल्होळी व परिसरातील गावठाणाचे सर्व्हे आॅफ इंडियामार्फत ड्रोनद्वारे येत्या आठ दिवसांच्या आत सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्याद्वारे गावाचा नकाशा तयार करून तो ग्रामपंचायतीच्या मिळकत रजिस्टरला जोडण्यात येईल. ...
शहरात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळल्याने रुग्ण संख्या वाढत असून, याला अटकाव करण्यासाठी पाणीपुरवठ्यात एक दिवसाची पाणीकपात करून कोरडा दिवस करण्याचा आदेश दिल्याची माहिती भगूर नगरपालिका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी व पाणीपुरवठा प्रमुख रवींद्र संसारे या ...
गेले काही दिवस घडत असलेल्या अनेक गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगार शोधण्यास मदत होत आहे. देवळालीमध्ये लॅमरोड सुरक्षित राहण्यासाठी लावलेले १८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे़ ...
मनुष्याचे जीवन प्रत्येक ऋतूत बदलत जाते. ऋतूंचा मानवी जीवनशैलीवर होणारा प्रभाव अन् संगीत यांचे मीलन ‘जीवन का राज ऋतुओं के साज पर’ या लघुनाटिकेतून अखिल हिंदी साहित्य सभेच्या महिला कलाकारांनी घडविला. ...
पंढरपूरच्या विठ्ठलाला आळवणाऱ्या स्वरांसह नृत्यातून जणू नाचे पांडुरंग अशी अनुभूती देणाºया भक्तिपूर्ण कार्यक्रमात नाशिककरही दंग झाले. ते ‘नामाचा गजर’ या संगीत संध्येच्या निमित्ताने. ...
शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या पदवी (बीएड) परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, शहरातील मराठा विद्या प्रसारक समाजाचे अॅड. विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय १०० टक्के निकाल लागला असून, मोतीवाला महाविद्यालयाचा ९९ ...