दिंडोरी : तालुक्यातील जानोरी येथील महात्मा फुले विद्यालय येथे कार्यरत असलेले प्रवीण देवरे यांचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. नाशिक येथे त्यांच्या घरी विजेचा शॉक लागल्याने प्रविण नामदेव देवरे (३४) यांचा मृत्यू झाल्याचे समजते. ...
शेतकर्यांच्या पाठामागील संकटांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. परतीच्या पावसातून कशीबशी वाचविलेली पिके बदलत्या हवामानामुळे विविध रोगांच्या कचाट्यात सापडली आहेत. तर आता पहाटेच्या वेळी दात धुके पडत असल्याने चेतकर्य ...
बागलाण तालुक्यातील बिजोरसेच्या उपसरपंचपदी योगेश काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी जाधव, पी. टी. भगत, तलाठी आव्हाड यांनी केली. ...
येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात दोन दिवसांपासून दाट धुके पडत असल्याने व थंडगार हवेने शेतकरी हवालदिल झाले असून, पिके वाचविण्यासाठी महागडी कीटकनाशक व खते आणून कसरत करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे पिकांसह नागरिकांनाही साथीच्य ...
सिंचन व गुरांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी तालुक्यातील कोळम खुर्द येथे तालुका कृषी विभागाकडून श्रमदानातून वनराई बंधारा निर्मितीचे नियोजन करण्यात आले होते. त्या उपक्रमांतर्गत येवला तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, मंडळ कृषी अधिकारी क ...
पाटोदा : शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी विविध दाखल्यांची गरज भासते मात्र ऐनवेळी दाखले काढण्यासाठी विद्यार्थी तसेच पालकांची मोठी धावपळ होत असते .वेळेत दाखले मिळाले नाही तर शैक्षणिक नुकसानही होत असल्याने शाळेतच विद्यार्थ्यांंना ...
त्र्यंबकेश्वर : मंगळवारी त्र्यंबकेश्वर जवळील दुगारवाडी येथील धबधब्याच्या डोहात बुडालेल्या तिघांपैकी एका युवतीचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. तर एक मृतदेह वैनतेय संस्थेच्या पथकाने अथक प्रयत्नातुन बुधवारी उशीरा काढण्यात आला. तर तिसरा मृतदेह गरुवारी (दि. ...
कोकणंगाव : (ता. निफाड) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना दाखले व प्रमाणपत्र तसेच नागरिकांना रेशन कार्ड व संजय गांधी निराधार योजने अंतर्गत १००० रुपये प्रती महिना मंजुरी संदर्भातील आदेश प्रमाणपत्र निफाड तहसीलदार दिपक पाटील यांच्या हस्ते ...
देवळा : दररोज बाजार समितीत तीन ते चार हजार रु पयांनी कोसळणारे किंवा वाढणारे कांद्याचे दर, चोवीस तासात कांद्याच्या दरात पडणाऱ्या या तफावतीमुळे होणाºया या आर्थिक नुकसानाचा शेतकº्यांच्या मानसिकतेवर विपरीत परीणाम होत असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आह ...