आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राज्यातील प्रदूषणात वाढ होणाऱ्या १७ शहरांमध्ये नाशिक महापालिकेची निवड करण्यात आल्यानंतर शहरात आणखी दोन ठिकाणी वायू प्रदूषणासाठी मापन केंद्रे सुरू येणार आहे. विशेष म्हणजे सध्या फक्त प्रदूषण नियंत्रण मंडळच उपकरणांच्या स्थितीबाबत मॉनेटरिंग करते, परंतु आ ...
ओझरवरून काम आटोपून मुंबई-आग्रा महामार्गावरून जुने नाशिककडे परतत असताना आडगावजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील जुन्या नाशकातील दोघे युवक जागीच ठार झाले. ...
गंगापूर धरणातून थेट नाशिकरोड व गांधीनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनी शनिवारी सकाळी गंगापूर गावानजीकच्या कानेटकर उद्यानाजवळ एका अज्ञात जेसीबीचालकाने तोडल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. ...
सध्या ऊर्जा संवर्धन सप्ताह सुरू असून, ऊर्जा बचतीविषयी ग्राहकांमध्ये जागृती होणे अपेक्षित आहे. वीज ही प्राथमिक गरज आहेच, याबरोबरच नैसर्गिक साधन सामुग्री मर्यादित असल्यामुळे विजेची मर्यादा लक्षात घेणेदेखील महत्त्वाचे आहे. ग्राहकांना वीज पुरविणे हे महाव ...
शालेय शिक्षणात गणिताला महत्त्वाचे स्थान आहे. शालेयस्तरावर दहावीपर्यंत गणित हा अनिवार्य विषय आहे. या शालेय जीवनात गणिताची गोडी विकसित झाली तर गणित हा आयुष्यभर आवडीचा विषय बनतो. याकरिता विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी गणित विषयाची गोडी वाढविण्यासाठी नाश ...
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी शनिवारी महिला आरक्षणाची सोडत काढण्यात येऊन वॉर्ड क्रमांक तीन व सात हे दोन्ही वॉर्ड महिला राखीव झाल्याने या वॉर्डातून निवडणुकीची तयारी करणाऱ्यांना पर्यायी वॉर्डाची चाचपणी करावी लागणार आहे. ...
‘पलके ही पलके बिछायेंगे’, ‘मोरिया अच्छो बोलो रे धोरा मायमें’, ‘खम्माँ, खम्माँ किर्तन की है रात’ आदि विविध राजस्थानी पारंपरिक भावगीते, भजन यासह श्री बाबा रामदेवजी यांच्या जन्मसोहळ्यापासून विवाह सोहळा व समाधीसोहळ्यापर्यंतच्या जीवन प्रवासाचे वर्णन हैदरा ...
जातपंचायतीच्या दहशतीखाली जगणाऱ्या वैदू समाजाला त्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी लढा उभारणाºया मुंबईच्या जोगेश्वरी येथील युवा समाजसेवक दुर्गा गुडिलू यांना ‘नयनतारा सहगल प्रेरणा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
एरवी हाणामारी तर कधी लूटमार यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यात सापडणाऱ्या रिक्षाचालकांनी आता तर थेट रिक्षात बसलेल्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. म्हसरूळ शिवारातील दिंडोरीरोडवर एका रिक्षातून उतरल्यानंतर रिक्षाचालकाने प ...
हिरावाडीतील महापालिका क्रीडा संकुललगत मनपाने लाखो रुपये खर्च करून तयार केलेला स्व. श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गेल्या महिन्याभरापासून बंद होता. त्यामुळे जलतरण तलावाला टाळे ठोकल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मनपा प्रश ...