आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील सोनेवाडी येथे युवा मित्र संस्थेमार्फतराबविण्यात आलेल्या जलसाक्षरता अभियानास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
सिन्नर : भारत भूमीला ब्रिटिशांच्या जुलमी जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य यज्ञात आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेऊन जगत आहोत. याचीच कृतज्ञता म्हणून हुतात्म्यांच्या बलिदानाची जाण ठेव ...
घोटी : मुंबई येथील पर्यटन आण िदेवदर्शनासाठी आलेल्या कुटुंबातील इर्टीगा कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी भावली धरण परिसरात ८ लाख ७१ हजारांचा सोने आणि रोख ऐवज लुटला आहे. ...
वणी : पंचायत समिती दिंडोरी, शिक्षण विभाग व किसनलाल बोरा इंग्लिश मिडीयम स्कुल वणी यांचे संयुक्त विद्यमाने ४५ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. ...
वडनेर भैरव : येथील मविप्र समाज संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात २३ व २४ डिसेंबर रोजी ४५ व्या चांदवड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
राज्यातील नवीन सत्ताधाऱ्यांच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनातून जिल्ह्याला काही लाभले असेल तर ते इतकेच की, सत्ताधारी पक्षातील मातब्बरांबरोबरच विरोधकही आक्रमक असल्याचा प्रत्यय. त्यामुळे उभयतांचा प्रयत्न जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याकामी उपयोगी पडावा, अ ...
राज्य सरकारने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीची घोषणा केल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकºयांना होणार असून, या कर्जमुक्तीचे पैसे थेट जिल्हा बॅँकेच्या खात्य ...
जाचक नियमावलीतील अडचणी, आॅटो डीसीआर आणि त्यानंतर आर्थिक मंदीचे सावट यातून बांधकाम व्यवसाय सावरू लागला आहेत. इतकेच नव्हे तर देशात टू टियर सिटीजमध्ये रियल इस्टेट क्षेत्रात विशेषत गृह विक्रीत सर्वाधिक २५ टक्के वाढ नाशिकमध्ये झाल्याचा एका संस्थेचा अहवाल ...