येवला तालुक्यातील पाटोदा येथील जनता विद्यालयाच्या १९८६ बॅचच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. यावेळी बालमित्रांनी एकमेकांच्या सुख-दु:खांची विचारपूस करत आठवणींना उजाळा दिला. प्रमुख पाहुणे म्हणून शबाना शेख व शेख रशीद बाबुभाई, लत ...
अश्विनी बोरणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दोन सुवर्णपदकांची मानकरी ठरली आहे. एम. फार्मसीच्या अंतिम वर्षात प्रथम क्र मांकाने यश संपादन केल्याने तिचा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात कुलगुरु डॉ. नितीन करमळकर व मान्यवरांच्या हस्ते डॉ. शिवराम ग ...
येवला तालुक्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कांदा रोपे, द्राक्ष आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवा ...
खेळात जय-पराजय होतच असतात. मात्र पराभवाचे शल्य न मनात न ठेवता सर्वांनी खिलाडू वृत्तीने व सांघिकपणे खेळ केल्यास आपल्या संघाचे व शाळेचे नाव उज्ज्वल होत असते, असे प्रतिपादन सिन्नर पंचायत समितीचे गटनेते तथा माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संचालक विजय गडाख यां ...
नगराध्यक्षांनी दिलेल्या आश्वासनानंतर दिंडोरी नगरपंचायत कर्मचाºयांनी उपोषण सोडले आहे. कर्मचाºयांना दहा टक्के महागाई भत्ता देण्याचे नगरपंचायत प्रशासनाने मान्य केले. एप्रिलनंतर १०० टक्के समायोजनावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुख्य अधिकारी डॉ. मयूर पाटील ...
तीन वर्षांपूर्वी शहरात भाजपची इतकी लाट होती की तीन आमदारांबरोबरच भाजपने महापालिकेत विक्रमी बहुमत मिळवले होते. मात्र, विधानसभा निवडणूकीतील राज्यातील अपयशाचा फटका सर्वत्र बसु लागला आहे. नाशिक महापालिकेच्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीने एकसंघपणे काम केल ...
शालेय विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी आवड निर्माण होत नसल्याने मराठी भाषा सक्ती करावी लागत आहे. मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण झाल्यास विद्यार्थी स्वयंप्रेरणेने मराठीकडे वळतील आणि सक्ती करण्याची गरजच उरणार नाही असे मत शिक्षण शास्त ...