द्वारकावर होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे गुरफटून जाणारे पादचारी अन् अपघातांना मिळणारे निमंत्रण रोखण्यासाठी द्वारका भुयारी मार्ग पूर्णपणे वापरात आणण्यासाठी शहर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी पोली ...
द्वारका चौकात शहरातील मुख्य चार व अन्य सात उपरस्ते एकत्र येतात. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटता सुटत नसल्याने वाहतूक पोलीस प्रशासनाच्या नाकीनव आले आहे. यामुळे पोलिसांनी द्वारकेच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. समांतर र ...
नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून, अपघात प्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य राहील. यामुळे रु ग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे य ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या मासिक सभेत समिती सदस्य महिलेऐवजी त्यांच्या पती महाशयांनीच विषय मांडून चर्चेत सक्रिय सहभाग घेतल्यावरून वाद होऊन जोरदार खडाजंगी झाली. ...
इंदिरा गांधी यांच्या नावाने जो पक्ष उभा राहिला. त्यांच्या नावाने मते मागितली जातात आणि त्यांच्याविषयी आलेल्या वक्तव्यानंतर कॉँग्रेस मंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. परंतु सत्तेच्या राजकारणात कॉँग्रेस नेते पक्षाची भूमिका विसरले, असा आरोप माजी म ...
नाशिक : राज्यातील जनतेच्या सरकारकडून अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नागरिकांचे प्रश्न आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विभागीय ... ...
नाशिक : लोणावळा-खंडाळा, महाबळेश्वरप्रमाणे इगतपुरीला हिलस्टेशन व्हावे यासाठी अभ्यास सुरू असून, त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २० कोटींची मागणी करण्यात ... ...
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हावार आढावा बैठका घेण्याचा कार्यक्रम सुचवला आहे. त्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यांचे काय प्रश्न आहे त्यावर चर्चा होणार ...