जोगलटेंभी येथे शनिवारी (दि.२३) रात्री बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बिबट्या जखमी झाला आहे. ...
लॉकडाउनच्या काळात शासनाने बससेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिल्याने दोन महिन्यांपासून थबकलेली बसची चाके दि. २२ मेपासून पुन्हा धावू लागली आहेत. या आदेशाने कोरोनामुळे कोट्यवधी रु पयांचा तोटा सहन केलेल्या एसटी महामंडळाला व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असता ...
बागलाण तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यातील पठावे येथे प्रेमीयुगुलाने आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२४) उघडकीस आली. रवींद्र पोपट पवार (२२) व सावरगाव येथील पूजा बंडू गांगुर्डे (१८) अशी मयतांची नावे आहे ...
विवाह सोहळा, साखरपुडा, मुंज, वास्तुशांती आदी शुभकार्य म्हटले की, मंगल स्वर कानी पडावे म्हणून मंगल वाद्याची आठवण येते. मात्र सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातल्याने मंगलवाद्य वाजविणाऱ्या गुरव समाजबांधवांसह पुजारीवर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. ...
प्राथमिक आरोग्य केंद्र ऊसवाड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप गौड यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी चांदवड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
इगतपुरी तालुक्यासह आदिवासी, दुर्गम भागातील शेतकरी कोरोनाच्या सावटाखाली पेरणीपूर्व मशागत करण्यात व्यस्त असल्याचे चित्र इगतपुरी तालुक्यात सध्या पाहायला मिळत आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णांच्या तपासणीला गती मिळणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येतील अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यासाठी डिजिटल एक्स-रे हा चांगला पर्याय समोर आल्यामुळे शहरातील सामान्य रुग्णालय, ...
मे महिन्यात उन्हाच्या तडाख्यात वाढ होताच पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्यातील धरण साठ्यात लक्षणीय घट होऊ लागली असून, जेमतेम ३४ टक्के साठाच शिल्लक राहिला आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा साठा समाधानकारक असून, गेल्या वर्षी मेअखेरीस ...
राज्यात कधी नव्हे इतका कांद्याच्या बाजारभावाचा पेच निर्माण झाला आहे. आज कांद्याचे सरासरी दर अगदी चार रुपये किलो इतक्या खाली आल्याने कांदा उत्पादकांना नफा तर दूरच उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे. खर्डे येथील संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ...
जून ते आॅगस्टदरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तत्काळ घ्याव्यात, निवडणूक घेण्यास सरकार तयार नसेल तर आहे त्या सदस्यांना निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सरपंच सेवा महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत् ...