कोरोनाच्या संकटामुळे नाशिक मनपापुढेही आर्थिक आव्हान उभे ठाकले आहे. उत्पन्नाचे स्रोत रोडावले असताना प्रथेप्रमाणे कोट्यवधींचे अंदाजपत्रक सादर झाले आहे. यात नगरसेवकांचा राजकीय मशागतीचा अजेंडा असावाही; पण खिशात आणा नसताना काय करतील नाना, हाच औत्सुक्याचा ...
नाशिक शहरात आणि जिल्ह्यात किती रु ग्ण तपासले जातात त्यातील किती रुग्ण आणखी निगेटिव्ह येतात, सविस्तर आकडेवारी शासकीय यंत्रणेकडून मिळणे अपेक्षित असताना शासकीय रुग्णालय आणि महापालिकेच्या आरोग्य विभागातील असमन्वयामुळे गोंधळ उडत आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येवलेकरांवर तब्बल दहा किलोमीटरचा फेरा मारावा लागत असून, यात अनेक अडचणींना तोंडही द्यावे लागत आहे. शिवाय यात अतिरिक्त वेळ व पैसाही खर्च होत असल्याचे वृत्त ’लोकमत’ने प्रसिद् ...
सिन्नर तालुक्यात शुक्रवारी रात्री आणखी पाच रुग्ण आढळून आले. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील रुग्णसंख्या ३० झाली आहे. आतापर्यंत नऊ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सिन्नर ग्रामीण रुग्णालयात २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...
देवळा तालुक्यात आलेल्या मुंबईस्थित महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तिच्या संपर्कातील मेशी व वासोळपाडा येथील अकरा जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर देवळा तालुकावासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, तालुक्यातील दहिवड येथील एकास कोरोनाची लागण ...
वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे कोरोनासारख्या आजारापासून संरक्षण व्हावे यासाठी येथील प्रसिद्ध उद्योजक मारुती कुलकर्णी व डॉ. विवेक सोनवणे यांनी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम ३० या औषधांचे वाटप केले. ...
अख्ख्या जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. मात्र याच कोरोनामुळे वायफळ खर्च होणाºया कोट्यवधी रुपयांची बचत होत असल्याचे सुखद चित्र सध्या होत साध्या पद्धतीच्या विवाह सोहळ्यांवरून दिसत आहे. अवघ्या हजारो रुपयांमध्ये यंदा कर ...
तारु खेडले येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे शनिवारी (दि. ३०) उघडकीस आले. हा मादी बिबट्या अंदाजे तीन वर्षांचा आहे. एप्रिल ते मे या दोन महिन्याच्या कालावधीत पाच बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. ...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन पत्राच्या माध्यमातून पोहोचविण्यात आल्या आहेत. कांद्याला वीस रुपये प्रतिकिलो हमीभाव देण्यात यावा, अशी मागणीही पंतप्रधान मोदींना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे. ...