निफाड : बंद पडलेले निसाका आणि रानवड साखर कारखाना शासनदरबारी प्रयत्न करून कार्यान्वित करावे, या मागणीचे निवेदन देऊन गोदाकाठच्या शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना साकडे घातले. ...
नांदगाव : राज्यात जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान मुदत संपत असलेल्या १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील जूनमध्ये राज्यातील मुदत संपलेल्या १९ जिल्ह्यातील १५६६ ग्रामपंचायतीत शहरातून कामकाज पाहणारे प्रशासक नको, असा स ...
नांदगाव : खरेदी केलेली मका ठेवण्यासाठी गुदाम नसल्याने नोंदणी केलेले ९९ शेतकरी मका विक्री करण्यापासून वंचित झाले आहेत. दरम्यान १५ रोजी मका खरेदीचा शेवटचा दिवस होता. अतिरिक्त मुदत मिळाली नाही तर आणि गुदाम उपलब्ध झाले नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक न ...
द्वारका चौकात वाहतुक बेटाचा आकार कमी करत सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी होत होती. काही दिवसांपुर्वी येथील वाहतूक बेट लहानही करण्यात आले. सिग्नल यंत्रणाही या चौकात आता कार्यान्वित झाली आहे. ...
सिडको : उद्योगव्यवसायासाठी व कारखान्यातील उत्पादित केलेला माल व आॅर्डर्स तातडीने ग्राहकांपर्यन्त पोहचता यावा यासाठी राज्य परिवहन मंडळातर्फे प्रवाशी ... ...
कोरोना बाधीतांची संख्या पाहता मनपा प्रशासन व नगरसेवकांनी डिजीपी नगर ते आयटीआय पुल दरम्यानचा मुख्य रस्ताच चौदा दिवसांसाठी बंद केला आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून ये जा करतानाही अडचणी निर्माण झाल्याने याबाबत परिसरातील नागरिकांनामध्ये तीव्र संताप ...
अकरावी प्रवेशासाठी यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात शिक्षण विभागाने बदल केला असून, सुधारित वेळापत्रकानुसार ही प्रक्रि या लांबणीवर टाकण्यात आली आहे. दि. २६ जुलैपासून अर्जाचा भाग एक भरण्यात सुरु वात होणार आहे, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्य ...
कळवण : कांद्याला प्रति किलो २० रु पये दर देण्यात यावा आणि त्यामधील दुरावा शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करावा, अशा आशयाचे निवेदन देऊन कळवण तालुक्यातील शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे,कांदा उत्पादक संघ ...