आयुष्यात अनोळखी लोकांसमवेत काही तास एकत्र येण्याची वेळ सामान्य माणसांवर केवळ रेल्वे किंवा बसच्या प्रवासात येते. मात्र काही तास नव्हे, तर तब्बल दहा ते बारा दिवस संपूर्णपणे अनोळखी व्यक्तींच्या सहवासात राहण्याची वेळ कोरोनाने हजारो नागरिकांवर आणली आहे. ...
आडगाव शिवारात असलेल्या जमिनीचे खोटे हमी पत्र व संमती पत्र बनवून तसेच बांधकाम विकास आराखडा बेकायदेशीर बनवून सुमारे तीन कोटी ४८ लाख ९० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सिडकोत राहणाऱ्या तिघा संशयित आरोपींवर आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा ...
म्हसरूळ शिवारातील मखमलाबाद रोडवरील उदयनगर येथील बंद बंगल्याचा दरवाजाचा कडी -कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याचांदीचे दागिने तसेच तेवीस हजार रुपयांची रोकड असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत म्हसर ...
नाशिक : दोन आॅगस्ट २०१६ मध्ये मध्यरात्री मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गावरील महाड येथील सावित्री नदीवरील पूल महापुरामुळे अर्धाअधिक वाहून गेला. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली. या पुलाचे आयुष्यमान संपलेले असतानादेखील पुलाचा वापर वाहतुकीसाठी सुरू असल्या ...
येवला : शहर व तालुका परिसरातील विविध शाळा, संस्था, शासकीय कार्यालयांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते. या निमित्ताने शासकीय कार्यालयांमधून व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली. ...
पेठ : तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील तहसील कार्यालयात तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. ...