कळवण : पुनंद प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्यात त्रुटी असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना एकदाही पाण्याचा लाभ मिळाला नाही.कालव्याला जमिनी दिल्या मात्र अल्प मोबदला मिळाला, अद्याप पाण्याचा लाभ मिळाला नसल्याची कैफियत शेतकºयांनी मांडली. ...
घोटी - इगतपुरी तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घोटीत प्रांतअधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकारी , लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची बैठक झाली. बैठकीत दर शनिवारी घोटी बंदचा निर्णय घेण्यात आल्याने घोटीकरांनी कडकडीत बंद पाळला. नागरिकांनीही सुरक्षितत ...
अभोणा : कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र मास तहसिलदार बी. ए. कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कळवण प. स. चे गटविकास अधिकारी डी. एम. बिहरम यांचे हस्ते प्रारंभ करण्य ...
डांगसौंदाणे वार्ताहर: पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे केळझर धरण कालव्यास दगडी साकोडे,डांगसौंदाणे, गव्हाणेपाडा येथे प्रचंड पाणी गळती झाल्याने अनेक गावातील असंख्य शेतकर्यांच्या शेतमालाचे व शेतीचे लाखो रु पयांचे नुकसान झाल्याने संतप्त झालेल्या शे ...
मनमाड : रेल्वे प्रशासना कडून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी चार क्लोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात असून या चारही गाड्यांना मनमाड येथे थांबा देण्यात आला आहे. या गाड्या संपूर्ण आरक्षित राहणार असून त्यांचा आरक्षणाचा कालावधी दहा दिवसा ...
दिंडोरी : दिंडोरीच्या एका प्रतिष्ठित उच्च शिक्षति डॉक्टरकडून कोरोना बाधित रु ग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटूंबीयातील व्यक्तींची माहिती संकलित करण्यासाठी घरी आलेल्या आरोग्य सेवक, आशा प्रवर्तक यांना शिविगाळ करु न अंगावर धाऊन जाण्याचा प्रकार शिवाज ...
त्र्यंबकेश्वर : दर तीन वर्षांनी येणाºया अधिक मासास कोणी मलमास, कोणी पुरु षोत्तम मास तर कोणी धोंड्याचा महिना म्हणतात. या महिन्यात तिर्थक्षेत्री जाउन स्नान करु न देवाचे दर्शन घेतात. त्याला धोंडा न्हाणे असेही म्हणतात. तर कोणी दुष्काळात तेरावा महिना असेह ...
नांदूरवैद्य : वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या साकुरफाटा येथे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने इगतपुरी तालुका वारकरी मंडळाच्या कार्यकारीणीची सभासद नियुक्ती करण्यात आली असून यावेळी तालुक्यातील सर्व वारकरी सभासदांचा नवनिर्वाचित वारकरी मंडळाचे तालु ...
कळवण : देशातील कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्राच्या या अनपेक्षित निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कांदा निर्यातीवर केंद्राने बंदी घातल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. ...