नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि.२४) कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट असल्याचे समोर आले; मात्र जिल्ह्यात 24 रुग्ण उपचारादरम्यान मृत्युमुखी पडले. त्यामुळे मृतांचा आकडा आता 1 हजार 249 इतका झाला आहे. दिवसभरात जिल्ह्यात ...
नाशिक : वन विभागाच्या त्र्यंबकरोडवरील पूर्व-पश्चिम कार्यालयात अज्ञात टोळक्याच्या जमावाने विनापरवानगी शिरकाव करत धुडगूस घातल्याची घटना गुरुवारी (दि.24) घडली. यावेळी जमावातील एका अज्ञात समाजकंटकाने वनरक्षकावर टिकावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; यावेळ ...
नाशिक- कोरोनामुळे महापालिकेच्या अर्थव्यवस्थेवर परीणाम झाला आहे. उत्पन्नात देखील घट झाली आहे. त्याचा फटका महापालिकेच्या महिला प्रशिक्षणाला बसला आहे. सुमारे सात कोटी रूपयांची तरतूद असताना प्रत्यक्षात दोन कोटी रूपयांच्या वर प्रशिक्षणासाठी खर्च करण्यात य ...
नाशिक- महापालिकेने आपल्या रूग्णालयात खाटांची व्यवस्था केली मात्र, ते सुरू करण्याऐवजी नवनविन कोविड सेंटर सुरू केले जात आहे.या लोकमतच्या वृत्ताची दखल मुलतानपुरा येथे दवाखाना आणि वडाळा भागातील रूग्णालये सुरू करण्याचे निर्देश स्थायी समितीच्या वतीने गुरूव ...
नाशिक- केंद्र शासनाच्या वतीने संमत करण्यात आलेले कृषी विधेयक हे शेतकऱ्यांना उदध्वस्त करणारे असल्याचा आरोप करीत छात्रभारती व राष्टÑ सेवा दलाच्या वतीने गुरूवारी (दि. २४) सीबीएसवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोस्टर्स हातात घेऊन निदर्शने क ...
नाशिक- कोरोनाच्या संकटामुळे सर्वांनाच खूप मोठा धडा मिळाला आहे. विशेषत: जाणवणाऱ्या उणिवा दूर करण्याची एक संधी मिळाली आहे. नाशिक महापालिकेच्या आरोग्य ... ...
देवळाली कॅम्प : दारणा नदीकाठी असलेल्या दोनवाडे येथील रहिवासी संतोष शिवाजी सांगळे (38) हा साडेसात वाजेच्या दरम्यान ठुबे पोल्ट्रीफॉर्म जवळून कालव्याच्या रस्त्याने दुचाकीने घरी परतत असताना अचानकपणे बिबट्याने शिवाजीच्या दुचाकीवर झडप घेतली. यामुळे शिवाजी ...
विल्होळी : विल्होळी व आंबेबहुला येथील नागरिकांची केलेल्या मतदान नोंदणी मोहिमेत काही दिवसांपूर्वी आपली नाव नोंदणी केली असता, त्यातील पहिल्या टप्प्यातील 252 मतदान धारकांचे मतदान कार्ड मिळाले असून, त्यातील सर्वच मतदारांना मिळालेल्या मतदान कार्डवर जन्मता ...
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. हे विधेयक शेतकरी हिताचेच असून, विधेयकाबाबत काँग्रेससह विरोधी पक्षांकडून शेतकºयांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी के ...
नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसेला पुर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतरही महामंडळाच्या उत्पन्नाच अपेक्षित भर पडलेली नाही. नाशिक विभागाचे उत्पन्न अद्यापही दररोज १७ ते १८ लाख इतकेच असल्याचे समजते. ...